या जगात कोणीही कुरूप नाही.
ज्याच्यावर आपण प्रेम करतो
त्याच्यापेक्षा जास्त सुंदर कोणी नाही.
प्रेम म्हणजे काळजी, हट्टीपणा नाही.
प्रेम म्हणजे त्याग, वेदना नाही.
ना तुला मिळवण्याची जिद्द आहे
ना गमावण्याची ईच्छा
पण एक सुखद भावना आहेस तू
मला स्पर्श करतेस न स्पर्श करता
हिवाळ्यात सकाळच्या उनासारखी तू
तू आहेस तर ऋतू ऋतू मध्ये चमक आहे
थंडीत गरम गर्मित थंड सारखी तू
तू आहेस तर शरद ऋतूतही वसंत आहे
वसंत ऋतूतील पावसासारखी तू
तू आहेस तर पाणीही मादक आहे
तू एकटीच मला बघ.
तू एकटीच माझ्याशी बोल.
दुनिया आहेस तू माझी
फक्त तू माझ्यासोबत राहा.
माझे धैर्य पण तू माझी कमजोरी पण तू
माझा अभिमान पण तू माझा रूबाब पण तू
तुझ्यात बुडण्याचा धोका आहे
आणि स्वतःला बुडण्यापासून वाचवायचे पण आहे
विचित्र गोंधळ आहे,
आणि बुडून पण जायचे आहे
तू आणि तुझ्या आठवणी
माझे व्यक्तिमत्व बदलतात
दिवस तर संपून जातो
संध्याकाळी वातावरण बदलतात
ही रात्र, हा चंद्र, हा चांदणे
चमत्कार करतात
तुझी आठवण खुप येते
फक्त तुझी आठवण करून देतात
तू भेटलीस तर मी आनंदाने मरेन
भेटली नाहीस तर दुःखाने मरेन
अर्धी अपूर्णच ठीक आहेस तू
नाहीतर, मी मरेनच मरेन
तू माझ्याअगोदर ये
नाही तर सोबत सोबत ये
नाहीतर मी आधी येईन
पण नक्की भेट!
थोडी लाज वाटते
जीव थोडा घाबरतो
ती समोर येते आणि
हृदय धडधडू लागते.
तिच्या शांततेबद्दल मला कोणतीही तक्रार नाही...
डोळ्यांना तिचे न दिसणे मला दुःखी करते....
मला इतक आठवण कोणाचीही येत नाहीं
नक्कीच अवस्था तिची पण अशीच असेल
सोने चांदी नाही,
फुल फुलांचा हार देऊ शकतो.
जास्तीत जास्त मी तुला काय देऊ शकतो
हिरे मोती नाही,
प्रेम, वेळ आणि संपूर्ण आयुष्य देऊ शकतो.
प्रेम म्हणजे फक्त प्रेम करणे.
प्रेमाच्या बदल्यात प्रेम मागणाऱ्यांना
प्रेम म्हणजे काय हे माहित नसते.
तिने मला पाहिले
मी तिला पाहिलो
आणि ती हसून आरश्यात स्वत: ला पाहिली
आणि स्वत: मध्ये मला पाहिली
न पाहताही
न भेटताही
प्रेम तर असते
न बोलताही
खरं होते का कोणती कथा होती
विचार होते का कोणते स्वप्न होते
विश्वास बसत नाही तू आली होतीस
आणि हवामान खूप सुंदर होते
जणू दिवस आणि रात्री कृपा
असे वाटले की सगळे माझे होते
ते पण काय तक्रारी काय वाद होते?
मारेगा आणि अंतर काय होते?
नजरेला नजर मिळाली आणि वाटल
वियोगाचे ते काळ पण जुने होते.
राहून राहून मन रडकुंडीला येते
वाटतं की आता तुझ्याशी बोलावं
मला माझी काळजी नाही
तू जे माझी काळजी करतेस
त्या काळजीची काळजी सतवते
मी ठीक आहे आणि वातावरण पण चांगल आहे
तू असशील तर जीवन चांगल आणि सर्व काही चांगल आहे
कधी, कोणावर आणि कुठे होईल
सांगता येत नाही
प्रेम ज्याला म्हणतात
ते व्यक्त करता येत नाही
कोणी विचारलं की मी काय प्रेम करतों
तर सांग खुप काळजी करतो
कोणी विचारलं की काय अपेक्षा ठेवतो तर सांग
फक्त तुझा आनंद
प्रेमात काही बोलण्याची ऐकण्याची काही समजण्याची काय गरज आहे
प्रेमात मनाने मनाची गोष्ट मनाशी होती
मी तुझ्यावर मनापासून प्रेम केले आहे.
मी तुला गमावल्यानंतरही मी तुझ्यावर प्रेम केले आहे.
लोक जिवंत असताना एखाद्यावर प्रेम करतात.
ते मेल्यानंतरही तुझ्यावर प्रेम केले आहे.
प्रेम पण एक आजार आहे.
त्रास प्रथम होतो
आणि मग समजते की झाल आहे
प्रेम हे मिलन आणि वियोगाच्या पलीकडे आहे.
तप्रेमी सोबत घालवलेला एक क्षणही
शंभर जन्मांच्या आनंदाइतकाच असतो.
प्रेम हे दुःखाचे कारण नसते.
ज्या दिवशी आपल्याला प्रेम समजेल,
त्या दिवशी आपण आनंदी होऊ.
प्रेम आयुष्याच्या शेवटपर्यंत असते,
आणि आयुष्यानंतरही
प्रेम अनंत आहे
रांझाची इच्छाच केवढी असते.
तो तर हीरच्या एका नजरेसाठी वेडा आहे.
प्रेम सौंदर्यावर नाही तर गुणांवर असते.
ज्यांचे गुण योग्य नसतात,
ते मनातून उतरतात
बागेत उमललेल्या फुलासारखे हास्य तिचे
आहे.
ती माझ्याकडे पाहून हसते तेव्हा मन बहरून येते
सर्व काही बेरंग वाटत आहे
जर ती आली असती तर भरून वाटलं असत
खूप निष्पाप आहे माझे हे हृदय
माझे दुःख जरा काळजीपूर्वक हाताळ,
तो नेहमीच तुझा विचार करत राहतो,
याला जरा प्रेमाने सांत्वन दे,
माहित होते की ती लवकर भेटणार नाही
मी तिला मन भरून पहिले
प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त होते,
मी तिला डोळ्यांमध्ये भरले
तिचा तर राग देखील खूप गोंडस आहे,
भीती तर या गोष्टीची वाटते
की ती माझ्यावर नाराज तर होणार नाही,
माझ्या हृदयात तू राहतेस,
हृदयात कुजबुज होते
मान्य आहे की तुझ्याशी बोलण होत नाही
तरी पण खुप बोलणे होते
मला काहीही आवडत नाही, पण प्रेमाने दिलेलं सर्व काही
ही कसली अस्वस्थता
आणि आनंद भरलेला आहे तुझ्या आठवणीत
मला झोपू देत नाहीत
तुझ्याशी बोलणे गरजेचे असते
तुझ्या शब्दांमुळे माझे आयुष्य वाढते
या डोळ्यांतही
तू अशी राहतेस
मला स्वप्न जरी तुझे पडले
तर वाटू लागते
मी त्या जगातला नाही
जिथे लोकांचे मन भरतात
तू जिथून जिथून जातेस
त्या जागा माझ्या मनातून उतरतात
तिला पाहिल्यापासून
मी विचारांमध्ये राहू लागलो आहे
वेडेपणाचा असा परिणाम झाला
की मी माझे भान गमावलो आहे
तुझ्या काजळी डोळ्यांमध्ये
मी हरवून जाईन
जर तू हो म्हणालीस
तुझ्या प्रकाशाच्या तेजात
मी झोपी जाईन
तिच्यात काहीतरी खास आहे
खास गोष्ट मध्ये ती आहे
प्रत्येक गोष्ट पण
तिच्यामुळेच खास आहे
पहिला नशा आहे, पहिल प्रपोज आहे,
चंद्राला डाग आहे, मला तुझ्यावर प्रेम आहे
तिच्याशी मन भरून कधी बोलण झालंच नाही
कधी वेळ आणि संधी नव्हती तर
कधी वातावरण नव्हते
तुला स्पर्श करण्यापेक्षाही जास्त,
तुझ्यावर प्रेमकरायला खुप आवडते
माझ्या डोळ्यांच्या सौंदर्याला
तुझ्यावर मन लावायला खूप आवडते
मी त्यांच्यावर नाराज होऊन पण
नाराज होऊ शकत नाही.
त्यांच्यावर आलेला राग पण
पाण्यासारखा वाहून जातो.
कदाचित मी श्वास कमी घेतो
कदाचित मला वेळ कमी बघतो
माझ्या पापण्या देखिल कमी लुकलुकत असतील
इतकी तुझी आठवण काढतो
कदाचित मी स्वतःला विसरतो
कदाचित मी सर्वांना विसरतो
कोणीही कोणावर इतके प्रेम करणार नाही
जेवढं मी तुझ्यावर प्रेम करतो
ती सोबत असते तर काही बोलता येत नाही
ती दूर जाते तर जगता येत नाही
ती परत येते तर खुशी चे अश्रू येतात
आणि रडता पण येत नाही
प्रेमात, सर्वकाही योग्य आहे
एकत्र राहणे आणि एकत्र मरणे देखील
आणि दूर राहून जगणे देखील
माझे हृदय तूझ्या हृदयात धडधडते
तुझे हृदय माझ्या हृदयात धडधडते
जेव्हा मी तुझ्यावर नाराज होतो तेव्हा
स्वतःवर नारज होतो
तुला हसताना पाहतो
तर स्वत: हा हसतो
ती सर्व ठिकाणी सर्वांसारखी आहे
पण मनाची खरी आहे
सर्वांना चांगलींच वाटेल
इतकी चांगली आहे ती
जे घडायचे होते ते घडले
मन लागायचे होते ते लागले
जवानी होती जोश होता
प्रेम होणार होत ते झाल
मला तुझे येणे जाणे जाणवते
तू माझी आठवण काढतोस हे जाणवते
बघ, माझी आठवण इतक्या प्रेमाने काढू नकोस
मला माझ्या हृदयात काहीतरी जाणवते
कामासाठी, बाहेर जाणं थोड अवघड वाटतं
आणि ती म्हणते की मी तुमची वाट पाहीन
हे जग आपल्याला एकत्र राहू देणार नाही.
चल, पळून जाऊया.
मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करेन.
चला, आपण स्वतःचे घर बनवूया.
हे जग आपल्याला जगू देणार नाही.
चल, आपण एक होऊया.
आपण आयुष्यभर एकत्र राहू.
चल, आपण एकापासून तीन होऊया.
चल, आपण या जगात आपले स्वतःचे जग बनवूया.
तीच असणं चागलं वाटतं
तीच दिसणं चागलं वाटतं
बोलण न होताही आयुष्यात असणं चागलं वाटतं
चूक असली तरी ती सुंदर असली पाहिजे.
जरी एखाद्यावर प्रेम असलं तरी ते प्रसिद्ध असल पाहिजे.
तुला शब्दात लपवलं आहे.
तुला शब्दात सजवलं आहे.
हृदयात राहतेस तू
तुझ नाव लपवलं आहे.
हृदयात इतकी भरली आहेस तू.
तुला शब्दात लिहून ठेवलं आहे.
नजरेत आहेस तू.
तुला चित्रात कैद केलं आहेस.
भावनांमध्ये भरली आहेस तू.
तुला आत्म्यात ठेवल आहे.
विचार केला की एक दिवस तू दुसऱ्याची होशील.
तुला कथेत गुंतवून ठेवले आहे.
ती एक जादूगार आहे.
पारस दगडासारखी.
ज्याला पण भेटेल त्याला ती सोन्यात बदलेल.
जीवन सुंदर आहे.
प्रेमात पडण्यापूर्वी.
जीवन सुंदर आहे.
प्रेमात पडल्यानंतर.
आवाजाने झोप मोडू नये तिची
म्हणून मी शांत राहतो
हवेच्या कमतरतेमुळे तिला जाग येऊ नये.
मी खिडक्या थोड्या उघडतो.
तिला चांगलीं झोप यावी.
मी थोडी सुगंधी धूप जाळतो.
झोप मोडू नये तिची
मी हळूवारपणे तिच्या अंगावर चादर पांघरतो.
आता थोडीशी दुखापत जरी झाली तरी
मी औषध लावेन.
तिचे मन तोडून
मी स्वतःला तोडतो.
किती वेळा सागितलं की
माझ्याशी बोलत राहा म्हणून.
तूझ्या शब्दाने फक्तं दोन चार दिवसच कटतात
तू ओळख, मी शांतपणे आणि हळूच येईन
मी हाताने तुझे डोळे झाकेन
वाट पाहू नकोस, मी नक्की येईन
तुझ्यासोबत मनातल्या गोष्टी खुप शेअर करायच्या आहेत
पण हा वेळ आणि आयुष्य लहान वाटते
तुझ्यापासून दूर राहणे
मान्य आहे
पण वेगळे होऊन
जगणे नाही
तिच्या साधेपणात एक सुगंध आहे...
तो हवेत पसरतो...
तिचा सर्व चांगुलपणा...
लाजण्यात दिसतो
तिचे केस सोनेरी वाळूसारखे ,
डोळे चमकणाऱ्या मोत्यासारखे,
ती माझ्या विचारांपेक्षाही सुंदर निघाली,
आणि तिचे ओठ फुलांच्या पाकळ्यांसारखे.
बोलण पुर्ण होतच नाही
ती निघून जाते,
तर काहीतरी राहून जातं
कधी काहीतरी सांगायचं राहून जातं
तर कधी काहीतरी विचारायचं राहून जात
नाहीं म्हणायचं असेल तर
काहीच म्हणू नकोस
नाहीं ऐकू शकणार नाही
एक मनातली गोष्ट सांगत आहे
हो म्हणायचं असेल
तरच काहीतरी बोल
तू म्हणशील तर बंद डोळ्यांनी पण पाहीन
नाहीतर उघड्या डोळ्यांना पण परवानगी नाही
ती फुले, काजळ, दागिने या सर्वांमुळे सुंदर दिसत नाही तर, तिच्यामुळ हे सर्व सुंदर दिसतात
एक गोष्ट लक्षात आली:
ती माझे प्रेम कमी
आणि वेडेपणा जास्त आहे
आणि मी तिच्याशी खूप बोललो
तिला आवडणारी सर्व गाणी मी ऐकली
जेव्हा मी तिला गमावले
मी तिला शोधण्याची तळमळ करत होतो
आणि जेव्हा मी तिला शोधले
मला तिला गमावण्याची भीती वाटत होती
डोळ्यांची ही कसली तहान आहेस तू,
तुला कितीही पाहिले तरी माझे मन कधीच तृप्त होत नाही
जेव्हा मला तुझी खूप आठवण येते
मी तुझा फोटो पाहतो
जेव्हा मी तुझा फोटो पाहतो
तेव्हा मला तुझी खूप आठवण येते
झोपण्यापूर्वी काहीतरी खा
स्वतःची काळजी घे
तू खूप मौल्यवान आहेस
आणि आनंदाने झोप
प्रेम म्हणजे फक्त प्रेम करणे.
जे प्रेमाच्या बदल्यात प्रेम शोधतात त्यांना प्रेम म्हणजे काय हे माहित नाही.
प्रेम मिलन आणि वियोगाच्या पलीकडची गोष्ट आहे.
त्यांच्यासोबत घालवलेला एक क्षणही
शंभर जन्मांच्या आनंदाइतकाच असतो.
तू माझ्याअगोदर ये, किंवा
माझ्या सोबत ये, किंवा मी आधी येईन.
पण मला नक्की भेट!
तू माझ्यामुळ आणि माझ्यावर कधीच नाराज होऊ नकोस
माझ्यासाठी तुझ
खुश राहन खुप गरजेचं आहे
तुझ्यावर नाराज होतो
तू गेल्यानंतर
तू समोर येतेस तेव्हां
स्वतःलाही विसरतो
स्वत: स्वत:शी बोलत राहतो
तिच्याशी बोलण बरच काही राहून जातं
तिच्या समोर जाण्याची इच्छा आहे
आणि तिच्या पासुन लपायच पण आहे
गर्दीमध्ये नजर तिलाच शोधते
आणि तिच्याच समोर जाण्याची लाज पण वाटतें
ये तूझ्या पायांना मी दाबतो
तू सकाळ ते संध्याकाळ काम करुन खुप थकतेस
प्रेम कर्ज नाही ना व्यवहार नाही
प्रेम जीवनाला आणि जगायला शिकवते
मी पाहतो
माझ्यासारखं कोणीच नाही
पाहतो तर कोणी तुझ्यासारख पण नाही
आणि मी तिला कधी सांगूच शकत नाही
की माझ्याकडून एक चुक झाली
मला तिच्यावर प्रेम झाले
तू विचारात येतेस तर
वाटतं समोर आली आहेस
तू मनामध्ये येतेस तर
वाटतं जीवनात आली आहेस
कधी खुशी आहे कधी दुःख
प्रेमात कधी बरं आहे कधी त्रास
ती तर निघुन गेली एकदा माझ्याकडं बघून हसून
आणि मी दिवसभर हसत राहीलो
जीवन खुप सुंदर वाटू लागत
जेव्हा कोणी आपल्याला आपल्यासारख भेटतो
आत्म्याने आठवण काढलो आहे
हवे मध्ये प्रेम मिळवलो आहे
जरा ओळखून बघ
मी संदेश पाठवलो आहे
विचारात येईन, स्वप्नात येईन.
कसं थांबवशिल मला
मी भेटायला येईन.
जो प्रेम करतो
तो संशय घेत नाही
जो संशय घेतो
तो प्रेम करत नाही
आणखीन सहन करू शकत नाही
काही सांगू शकत नाही
आता तिला बोलल्या शिवाय
एक क्षणही जगू शकत नाही
चुकून मला एक दगड आवडला.
आणि मी त्याला देव समजलो.
चांगल मस्त मी बिमार आहे
नीट होऊन तर काय करणार
तुझी आठवण काढणार
पूर्वी तू सर्वात जास्त खास होतीस
आता सर्वांमध्ये एक आहेस
मी भेटत होतो तुला खास बनून
आता तुझ्या साठी सर्वांमध्ये एक आहे
ती बहाना शोधत होती माझ्यापासून दूर जाण्याचा
आणि माझ्याकडून एक चूक झालीच
तुझ्याशी नाराज होतो
तू गेल्यानंतर
तू समोर येतेस तेव्हा
स्वत: ला पण विसरून जातो
मन लागत नाही आता कुठल्या कामा मध्ये
तिच्याशी फक्त एक वेळेस बोलण झालं
तर सर्व काम पूर्ण होतील
जर दोघेही त्यांच्या आयुष्यात आनंदी असतील
तर तिसऱ्याचे निघून जाणे ठीक
भेटल्यावर तिला सांगतो
की किती मजबूर होतो मी
तिच्या पासुन दूर असूनपन
तिच्या जवळच होतो मी
तुला सहन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
मी तुझा खूप आदर करतो.
तू नाराज होतेस माझ्यावर .
मी स्वतःवर नाराज होतो.
ती बोलत नाही
काही ऐकत नाही
माझ्यावर प्रेम तर खुप आहे
आणि ती प्रेम दाखवत नाही
काळजी तर आहे तिला माझी
पण भेटत नाही
कसे तुटले तिचे मन
ती पाहत नाही
मना मध्ये ठेउन बंद केली मला
आणि तिरस्कार पण करत नाही
मला वेदनेची सवय झाली आहे
आता मला फक्त वेदना दे
प्रेम देशील तर मरुन जाईल
मी आता तिच्याशी बोलणार नाही
तिला भेटणार नाही
तिच्यापासून दूरही जाणार नाही
आणि तिला विसरू पण शकणार नाही
जीवनाला स्पर्श करून बसलो आहे
मरणाला अनुभवून बसलो आहे
हे जगणं मरण काय असते
मी मन हारून बसलो आहे
काय माहित प्रेम काय असते
मी मन लावून बसलो आहे
कसले कसले रोग आहेत काय औषधं आहेत
मी तर मनाचा रोगी होऊन बसलो आहे
काय माहित ईच्छा काय असते
मी होष हारवून बसलो आहे
मी स्वत: स्वत: च्या नजरेत उतरलो
तिला नाराज करुन दुःखी झालो
अं ह चुकी तिची न्हवती
मिच माझी हद्द पार केलो
कधी तू आली नाहीस
कधी मी आलो नाही
फक्त एक आठवण तुझी
प्रत्येक क्षणी आली
माझ्या विना पण तू खूश राहा
जिथं पण राहशील स्वत:ची काळजी घे
काय माहित काय आहे
तिची आठवण एक मिनिट सुध्दा थांबत नाही
चुकी तर तिच्याकडून पण झाली आहे
पण ती माफी मागू शकत नाही
जबरदस्ती करणारे खूप मिळतील इथे
मन जपणारे जिवनात कधी कधी भेटतात
काय झालं जर कोणी इथपर्यंतच सोबत आसेल
हे जिवन कुठपर्यंत आहे
वेदना पण अमाच्या- तुमच्या नसतात,
तुटलेले हृदय, प्रश्न पण आपलं राहत नाही,
दुःखात दारू देखील साथ सोडते,
कोणही प्रियकर आणि मित्र नसतो,
नवीन जुने आणि जुने अनोळखी होते
नाराज झालेला तुटलेला आपला स्वप्न बनून जातो
कोण कोणावर प्रेम करतो इथे
अंधारात डोळे पण आपले नसतात,
चेतना उडते, एकट कोणी
आपले विचारही आपले नसतात
दिवसेंदिवस मावळनारी संध्याकाळ
बुडणाऱ्या बोटीचा किनारा नसतो
तिच्या जवळ जाऊन
तिच्यापासून दूर जाण्यापेक्षा
दूर राहूनच तिच्या जवळ राहीन
कदाचित ती बोलू शकत नाही
कदाचित तिला बोलायचं नाहीं
जिला प्रत्येक वेळा स्वत: हून बोलावे लागते
कदाचित ती विसरली असेल
विसरून जाल
एक दिवस अश्या आठवणी कसल्या
ज्याला जितकं विसरण्याचा प्रयत्न कराल त्याची तितकी आठवण येईल
प्रेमाचे दुःख खूप लहान असते.
त्याच्यासाठी
ज्याला आयुष्याने त्रास दिले आहे.
काय बोलू नको मी तुला?
तुझ्यापासून दूर राहू
चल मी मारुन जातो
तू आनंदी राहा
मना ला लावून निघून जाईन
मनात भरून निघून जाईन
तू जिंक
मी हारून निघून जाईन
प्रेमात वाट पाहणे सर्वांनाच जमत नाही
दुसरा सापडला तर
लोक पहील्याला विसरतात
प्रेम आनंद आणि दुःख दोन्ही देते
जर मिळाले नाही तर ते दुःखही हिसकावून घेते
हे हृदय तुझेच घर आहे
तुला काय वाटते?
हवे तेव्हा परत ये
कोण थांबवत आहे?
प्रेमात मन दुखावले जातात
ज्याच्यावर तुम्ही जीवापेक्षा जास्त प्रेम करता
तोच विश्वासघात करतो
तिच्याशी मन भरून कधीही बोलण झालंच नाही
कधी वेळ आणि संधी नव्हती.
तर कधी वातावरण नव्हते.
तुझ आयुष्यात नसणे ठीक,
पण कुठेतरी असणे आवश्यक आहे.
माझ्या हृदयातील वेदना मला सांगतात,
आता तुझ्याशिवाय जगायचं नाही.
राग पण तुझ्यावर येतो
नाराज पण तुझ्याशी होतो
प्रेम पण तुझ्याशी आहे
भांडणं पण तुझ्याशी करतो
अभिमान तिचा पण जात नाही,
प्रतिष्ठा माझी पण कमी होत नाही.
मन तर अजुन आहे तिच्याशी बोलायचे,
पण बोलू शकत नाही.
तिच्या समोर हसणे चांगले वाटते.
तिच्या समोर रडणे चांगले वाटते.
जे नशिबात नसतात
त्याचेच आसपास असणे चांगले वाटते.
भीती वाटते की तुझ्याशिवाय कुठं मरनार तर नाही
कारण जीवन तर तू आहेस
तुझ्याशी भेट खुप कमी होईल
जे बोलू शकणार नाही ते डोळ्यांतून व्यक्त होईल
जे झालं ते सोडून दे
पुन्हा एक नवीन सुरुवात होईल
जे झालं ते विसरून जा
पुन्हा जे झालं ते पुन्हा आनंदाचा वर्षाव होईल
आता भांडणार नको ना कुठली तक्रार
जे होऊन गेली ते चर्चा होणार नाही
विचारू नको किती प्रेम आहे तुझ्यावर
मी मरुन पण वाचलो
माझ्या वेडेपणावर लोक हसतात
तूझ्या प्रेमाने मला पागल केलं
जेव्हा बोलू वाटलं तेव्हां बोलली
जेंव्हा गरज होती तेव्हां आठवण काढली
हे काय शांत झालीस
काय काम पूर्ण झालं
जेव्हा म्हणालीस आपलं
गरजेपुरत वाद केलीस
मोबदल्यात प्रेम केलीस
जितक्या ला तितकं सोबत राहिलीस
आज लोकांची पसंद पण बदलते आणि प्रेम पण
राहून राहून मन रडकुंडीला येतं
वाटतं की आता बोलावं तुझ्याशी
दोघं बरोबर होते आपापल्या जागी
आग कोणी दुसऱ्यानेच लावली होती
प्रत्येक ठिकाणी तुटलो होतो
जिला माहीत होत
तिनेच फेकले मला
ती खोटं बोलते की वेळ भेटत नाही म्हणून
खरं तर हे आहे की आता तिला बोलायला आवडतं नाहीं
खुप त्रास होतो तेव्हा जेव्हां दूर जातं कोणी कोणा पासून
न सांगता
तेवढा तर न्हवतो मी
तेवढी खरी तर न्हवतीस तू
मान्य आहे की काही माझ्या पण चुका होत्या
पण तेवढा खराब तर न्हवतो मी
तुझ दूर जाणं म्हणजे
असल होत स्वत: च्या मरणाची बातमी स्वत: च ऐकली
मी कितीही नाराज झालो तुझ्यावर
तरी माझे मन ईमानदार नाही
हे तर तुझेच आहे
आता बदलली आहेस ना तू
पूर्वी सारखं बोळणार नाहीं
हा परत ये तू
मी तुला पुन्हा तिथेच भेटेन
जवळ राहून पण दूर राहण्यापेक्षा
चांगल आहे की कोणाला सोडून खुप दूर जावं
आता काही मिळवल्यानंतर खुशी होत नाही
काही गमावण्याची भीती वाटतं नाहीं
मी तुझ्यापासून दूर झालोय
आता मरनाची भीती वाटत नाही
पूर्ण जिवन जगायचं आहे तिच्या विना
हे विचार करूनच मी बार बार मरतो
आपली आपली खुशी आपले आपले दुःख
खूश तू खूश मी
छोटे मोठे दुःख. येतात जातात
पण जगायला तुझ्यामुळे येते
तूझी पुन्हा आठवण येतेस
आणि बाकी सर्व पाठीमागे जातात
त्या ठिकाणचा नाही मी
जिथं लोकांचे मन भरतात
तू जितून जाशील
त्या ठिकाणी माझे मन उतरून जाते
खूश राहण्याचे कारण तर आणखीन पण आहे जीवनात
पण हे उदास वातावरण
तू नसल्याची जाणीव करून देते मला
मी तिला हसताना पाहतो तर
तिने दिलेल्या दुःखा ची तक्रार
तिलाच करू शकत नाही
जर मी तूझ्या समोर आलो
तर माझ्याकडं बघून थोड हास
मला वाईट वाटते
एक वेळेस नक्की बोल
खरे प्रेम लपवल्याने पण लपत नाही
इथ खोट्या प्रेमाचा प्रस्ताव हजार बार केला जातो
जाता जाता योग्यपणे सांत्वन द्यायला हवे होते
चांगल झाल असत जर तू योग्यरित्या
निरोप दिला असता
फक्त एक गैरसमज आणि आयुष्यभराचे दुःख
ती वेगळी झाली माझ्यापासून आणि वेगळा झालो मी तिच्यापासून
मनाचा रोगी होतो
मरता मरता वाचलो
तिला काय माहित
ती काय बोलून गेली
हो मी तिच्याशी आज पण बोलतो
ती बोलत नाही
मिच तिची जागा घेतो
खरं नाहीस तू
जसं आहेस कोणत सप्न
तू मला देवता वातलास
वाटल जसं आहेस माझा
सर्वकाही सहन करेन
पण दुरावा कसं
जिला कहाणी सांगितली
तिच्याशी थोडस बोलण कसं
आयुष्याने ठोठावले.
मी काहीतरी पुसून परत आलो.
हृदयाचे वेड होते.
मी सर्वस्व त्यागून आलो.
जे होते ते दिले.
उरले सुरले वाटून आलो
धोक्याच्या शंका होती
मनात वेदना होती
चंद्राला बुडवून सूर्याला संपवून आलो
क्षणिक प्रकाश होता खोटा सुगंध होता
प्रकाशापासून दूर
मी अंधारात परत आलो
आयुष्यात कधीही प्रेमात पडू नका
जर कोणी प्रेमात पडले तर त्याला
नाकारू नका
प्रेमात काळजी असते
प्रेमात आठवणी असतात
इथ हाल विचारले जातात
प्रेमात बोलले जातात
तिच्यापासून दूर जाऊन असं वाटलं
प्रकाश तर होता आयुष्यात पण डोळ्यांना गमावलो
मला दुःख आहे
तिच्या पासुन दूर जाण्याचा
दुःख आहे तिला सोडण्याच
तिची गोष्ट ऐकून दुसऱ्याचा झालो
आणि वचन दिलं खूश राहण्याचे
तिच्या विना मी माझ्या विना ती जगेल
आणि वचन दिलं
एकमेकांना एकदुसऱ्यात बघण्याचा
असं झालं तर चांगल होईल
रात्री मी झोपून सकाळी नशीब जागी झाल तर चागलं होईल
कुठ मी थांबावं आणि तिथं तू येशील तर चांगल होईल
तिचं असणं चांगल वाटतं
दिसणं चांगल वाटतं
बोलणं न होता पण
आयुष्यात असणं चांगल वाटतं
तू नव्हतीस तर काहीही चांगल न्हवत
तू होतीस तर सर्व चांगल होत
आज सर्व चांगल पण असेल तर काय
तू नाहीस
हाल विचारत नाही ती माझा
आपल्या आयुष्यात ती खूप खुश आहे आता
असं नाही की प्रेम संपल
जो करतों त्यालाच भेटत नाही
मला त्रास देऊन जर तिला खुशी भेटते
तर मला त्रास आणखीन पाहिजे
जर तिला माझ्या खुशीने खुशी भेटते
तर मला हे त्रास पण नको
जिवन सुंदर आहे
प्रेम होण्या अगोदर
जिवन सुंदर आहे
प्रेम भेटल्या नंतर
तिच्याशी वाद करणे माझ्याकडून शक्य न्हवते
जिच्या समोर मी स्वत: ला देखिल विसरायचो
मी तर लाजून पण मारणारा होतो
तिने माझ्यावरच खोटा आरोप केला
तो तो गरीब आहे ज्याला त्याच्या आवडत्या व्यक्तने देखिल माफ केला नाही
जर मी काल मध्ये गेलो असतो तर बरं झालं असतं
जिथं तू तू होतीस
कधी कधी बोलण व्हायचं तिच्याशी
आता ती नाही तर माहीत झालं की किती एकटा आहे मी
खुप दिवस झाले
पण त्रास आज पण तेवढाच आहे
पूर्वी माहीत न्हवत की तिच्याशी एवढं लागाव झालेला आहे
काहीपण व्यवस्थीत न्हवत
तुला विसरलो होतो
तुझे आठवणीं आणि दुःख पण किती गरजेचं आहे
राहिलो असेन मी पण चुकीचा
पण तिने पण माझे मन दुखावले आहे
मला हे लोक आवडत नाहीत
हे बैठक आवडत नाही
तू नाहीस
हे दूनिया आवडतं नाहीं
तू नाहीस
मला ते नगर घर ते रस्ते आवडत नाहीत
तिला विचारून तर बघा
तिच आपलं कोण आहे
तिच्या हो मध्ये पण मी आहे
नाही मध्ये पण मी आहे
हातात दारूची बॉटल
मनात एक नवीन त्रास
इलाज नव्हता
आलो तूझ्या जवळ
काय माहित मला आजकाल काय होत आहे
दारू थोडीच पितो
पण पिल्यानंतर तिचीच आठवण येते आहे
अगोदरच पिलो होतो
बनव पॅक मला अजुन प्यायचे आहे
सिगरेट पण पेटव
मला ते पण प्यायचे आहे
काहीतरी जळत आहे आता
मला सर्वकाही जाळून टाकायचं आहे
दो-चार घोट पिऊन
गैरवर्तन करतो
मंदिरात हात जोडण्यासाठी नाहीं
तुझी आठवण काढाय जातो
***
(शराब पीना सेहत के लिए हानिकारक है)
यात कोणती वाईट गोष्ट आहे
जर तिला माझ्यापेक्षा पण चांगला साथीदार मिळेल
लोकं भ्रमात जगतात
की त्यांना प्रेम भेटले
खरं प्रेम कोणालाही भेटत नाही
कालच वाटलं की मी तिला विसरलो
आज् सकाळीं सकाळीं तिची आठवण आली
तुला तर आपलं मानलं होत
पण तूझ्या पेक्ष्या तर परके चागले निघाले
मनातल्या गोष्टी सांगायचो तुला
पण तू तर परक्यांपेक्ष्या परकी निघालीस
आठवण काढत नाही मी तुझी
पण समजत नाही हे नैराश्य कसल आहे
तुला गमावूनच तुला समजलो
तुला मिळवून पण तुला गमावलो
लयाक पण न्हवतो मी तूझ्या
तुला गमावून मी खुप रडलो
माझी काही चुकी नाही
तूझ्या आठवणींची काही वेळ नाहीं
ही कधीपण केव्हापण येते
तब्यात खराब आहे
एक औषध दे
बोलण झाल नाही केव्हापासून ना भेट
काहीतरी लिहिलेलं पाठव
आम्ही लिहिलेली इतर पुस्तके-
आयुष्यात कधी कधी खूप काही मिळते,
सर्व काही गमावल्यानंतर.
कोणीही कोणाला आधार देत नाही.
कोणीही कोणाला समजून घेत नाही.
कोणीही कोणाला विसरलेले नाही.
कोणीही कोणाला कोणाच्या हाल वर सोडत नाही.
दिवस कसा तरी निघून जातो,
रात्री, स्वतःशी भेट होते.
कामी नाहीं आलो तर सर्वजण नाराज होतात
खिसा खाली असेल तर सर्वजण दूर जातात
कधीही बिमार पडू नका
नाहीतर आपले पण कंटाळून जातात
खोटा आहे मी. माझ्यावर विश्वास ठेवू नका.
हसत मरुन जाईन एक दिवस
कधी कधी वचन पूर्ण करायला ये
कधी आशा निर्माण करायला ये
भुकेल्या लोकांची गर्दी आहे या महागड्या शहरात
कधी धाडस देण्यासाठी ये
द्वेष स्वस्त आहे हृदयांच्या बाजारात
कधी प्रेम द्यायला ये
काही आणू शकत नसशील तर काय
कधी रिकाम्या हाताने भेटायला ये
गोंगाटात ऐकू येत नाही आवाज
कधी बोलायला ये
तुमच्याशी बोलत नाहीं आजकाल
याचा अर्थ असा आहे की
तूम्ही पण माझे मन तोडला आहात
पूर्वी तू सर्वात जास्त खास होतीस
आता सर्वांमध्ये एक आहेस
मी भेटत होतो तुला खास बनून
आता तुमच्या साठी मी सर्वांमध्ये एक आहे
आता कोणाला भेटण्यासरखं कारण नाही
कारण असेले तरी तशी परिस्थिती नाही
मला ओरडलो तरी शांत राहीन
मी सर्व काही विसरून जाईल
जर आपलं मानता मला
तर मार पण खाईल
बदलणारे हावभाव, बदलणारे स्वभाव,
वेळेचे सोबती, वेळेचे आपले,
आदर चा अभाव, परंपरेचे मार खाल्लेले
परिस्थितीचे सोबती, परिस्थितीचे आपले
घाबरलेले, बिचारे शांत शांत
खोटे दाखवणारे, खोटे बहाने,
खोटे आश्वासने, खोटी स्वप्ने,
नाही जे लोक माझ्या आयुष्यात आले होते
त्यांचा काहिच दोष नव्हता
बऱ्याच वेळा माझे वर्तन चुकीचे होते.
तुला तर आपलं मनात होतो मी
पण तुझ्यापेक्षा तर चांगले परके निघाले
मनातल्या गोष्टी सांगायचो तुला
पण तू तर परक्यांपेश्या जास्त परकी निघालीस
कोणाच्या दूर जाण्याने माणूस
जेवढ आतून तुटतो
तेवढं स्व त: ला आणि इतरांना समजतो
असाच आहे
सर्वांसोबत पण आहे
एकटा पण आहे
मला दाखवण्यापूर्ते नाते आवडत नाहीत
मी मनातून नाते निभावतो
भेटलात तर बोलू पण नका मला.
जर मन ठेवण्यासाठी बोलता
सर्वकाही समजतो
कोणाशी तक्रार करत नाही
सर्वांना समजतो
कुणाला नाराज करत नाही
मला रडवून ती सुध्दा रडली असेल
हे देवा मला पुन्हा एकदा माफ कर
ईच्छा नाही कोणाला त्रास देण्याची
पण प्रत्येक वेळा माझ्यासोबत असं होत
बघु वाटतं नाही कोणाचे दुःख
आणि माझ्याकडूनच कोणाचेतरी मन तुटतं
माझा मार्ग काट्यांनी भरलेला आहे
मी कोणासोबत नाही
मनात आग आहे
कोणावर नाराज नाही
माझी वेळ खराब आहे
हातातून सर्वकाही सुटलेलं आहे
तुझी गोष्ट नाहीं
माझ्यावर तर प्रत्येकजण नाराज आहे
मला रात्री शांती मिळते.
मी झोपतो आणि सर्वकाही विसरतो.
मी माझ्या प्रियजनांचे चेहरे फिकट होताना पाहिले आहे.
खूप खोल असलेले नाते
मी त्यांना एका क्षणात बदलताना पाहिले आहे.
सुरुवातीला, ते माझ्याशी सहमत असायचे,
मग मी त्यांना त्यांच्या शब्दांनवरून पालटताना पाहिले आहे.
काही तरुण होते, तर काही मोठे होते.
मी फक्त त्यांचा मोठेपणा पाहिले
झोप येत नाही, समाधान भेटत नाही
जीवन त्रास देतो, आराम भेटत नाही
जीव थोडा थोडा जातो, जगायला येत नाही
मरण येत नाही, आराम भेटत नाही
लोकांच्या शब्दाने आणि समज ने
मला नाराज केलं
नाहीतर चुकीचा आणि खराब मी थोडपण न्हवतो
कुणाला त्रास देणं ही सवय नाही माझी
काही वेळेसाठी कोणाचं माझ्यावर नाराज होन सहन झालं नाही
हा समजावण्याचा नाही
रागावण्याचा काळ आहे
नाते कोण जपतात
तोडण्याचा काळ आहे
वेळेनुसार माणसाची परिस्थीती बदलते
पण लक्ष्यात राहते की कोण कसं वागल होत
ज्या व्यक्तीचे मन प्रेमाने भरलेले असते
जो सर्वांवर प्रेम करतो
त्याला ठोकर आणि तिरस्कारा शिवाय
काहीचं भेटत नाही
अरे! मला वाटलं माझ्यासोबत चांगल का होत आहे
तर हे वाईट घडण्यापूर्वीची सुरुवात होती
कधी चांगल भेटत नाही
कधी चागलं होत नाही
सगळच चांगल झाल असत
जर मी चांगला नसतो
चुकीचा न्हवतो मी
काही लोकांना समजण्या मध्ये
पण जे पूर्वी हिरे होते
ते आता दगड झाले आहेत
दिवस थोडा विस्कळीत वाटतो.
काहीही चांगले वाटत नाही.
प्रकाशाची समस्या आहे.
कोणती आवाज चांगली वाटत नाही
मिठ चोळले आहे प्रत्येकाने
कोणता चेहरा चांगला वाटत नाही
मना ने मजाक केलं वेळेने फजिती
जीवन चांगले वाटत नाही
कोणापासून दूर होण्याचं दुःख
मरण चांगल वाटत नाही
विनाकारण लागली आग धू पसरला
लपली सुर्याची किरणे
आणि पाऊस चांगल वाटत नाही
तक्रारी मरतात ह्या मनात
माझी चुकी पण मान्य करतों
माझ्या लोकांवर माझ् प्रेम खुप आहे
त्यांच्या चुका पण विसरुन जातो
बोलावल्यावर येईन कुठेही
पण दोस्त किती वेळ थांबेल
सांगु शकत नाही
बदललो नाही मी
फक्त नाराज आहे आपल्या लोकांवर
ईच्छा आहे की
काही लोक माझी आठवण काढू नये
आठवण काढतील तर बोलतील
ईच्छा आहे की
काही लोक मला बोलू नये
बोलतील तर आठवण येईल
हे आजकालचे नाते आहेत
इथ व्यवहार होतात
तूम्ही येवढं मदत केलात तर
आम्ही एवढी मदत करतो
आता कोणती खुशी नाही
आणि दुःख पण नाही
थोडंसं प्रेम उरलय
ते स्वत: साठी आता
भरुन जाते पोट कधी कधी
मन तुटून तुकडे तुकडे झाल्यावर
मी कोणाला समजत नाही
ज्याला पण आजकाल समजतो
त्याच्यापासून दूर जातो
सर्वांसोबत राहून बघा
स्वत: साठी थोडा वेळ गरजेचा वाटतो
विसरुन गेलो तर भुक नाही
मनात आल तर काही खाल्ल पण नाही
मला जेंव्हा पण कोणी समजलं
चुकीचं समजलं
जो पण समजला
आर्ध समजला
मनाला लावून निघुन जाईन
मनात बसवून निघून जाईन
तू जींक
मी हारून निघून जाईन
रात्री सकाळच्या वाट पाहण्याने त्रास झाला
दिवसा रात्रच्या वाट पाहण्याने त्रास झाला
सुखाच्या शोधात राहतात सर्वजण
कोणाला दुःखाच्या वाट पाहण्याने त्रास झाला
उद्या काय होईल हे माहीत होत
ह्या आज ला त्या उद्याच्या वाट पाहण्याने त्रास झाला
हे कलयुग आहे
इथ तूम्ही जेवढं एखाद्याला आपलं मानाल
तेवढंच तो तुम्हाला परका असल्याची
जाणीव करून देईल
निघालो होतो स्वत: चे डोळे पुसायला
तर मिच दुःखी झालो
इकडे तिकडे बघितलो तर
सगळेच जख्मी होते
इथ कोणी कोणावर विश्वास ठेवत नाही
कोणी कोणाची मदत करत नाही
सर्वजण स्वत: साथी जगतात
कोणी कोणासाठी मरत नाही
काही विसरुन जाईल
काही हिसकावून घेतले जाईल
माणूस पण मातीचा
एक दिवस मातीत मिळून जाईल
तू काहीतरी असं करण्याचा प्रयत्न करू नकोस
काहीतरी असं बोलण्याचा प्रयत्न करू नकोस
जीव जाऊँ शकातो माझा
माझी परीक्षा घेऊ नकोस
मी पण काही लोकांना आपलं खास मानलं होत
पण ते सर्व दिमाकाने खेळले
एकटेपणा चांगला आहे
खोटं हसण्यापेक्षा
ईच्छा नसतानाही कोणालातरी बोलण्यापेक्षा
हो तर हो नाही तर नाही
मी नाही तर तू खरा
हो बरोबर
निघतो बोलण्याची ईच्छा नाही
मी जेव्हां पण काही चांगल करण्याचा प्रयत्न करतो
माझ्याकडून वाईटच घडतं
मिळत असतील इथ सहानुभूतीशील व्यक्ती
माझ्या जखमांवर तर सर्वजण मीठ चोळले आहेत.
काही लोकांना मी चांगला वाटलो नाहीं
कारण मी नाही माझी वेळ खराब होती
बघु वाटतं नाही आज सांगतो
रोज आपल्या लोकांच्या चेहऱ्यात
परक्यांना बघतो
मी तर माझ्या सवयीने बर्बाद झालो
आता तुच माझा पिछा सोड
कोणितरी म्हणतो की मी सर्वांपासून दूर जातो
खरं आहे कारण सर्वजण माझ्यापासून दूर जातात
कोणता सल्ला असेल तर द्या
मी माझ मन बदलेन
कोणतं औषध असेल तर द्या
मी स्वत: ला बदलेन
कोणितरी आठवण काढली माझी
स्वार्थापोटी
ईच्छा भरपुर होती आज कोणालातरी बोलायची
पण कोणीही असे न्हवते ज्याच्याशी मी बोलेन
आजकल माझी परिस्थीती ठिक नाही
लोकांचे वीचार ठीक नाहीत
मी आपलं समजावं कोणाला
ह्या भावना ठीक नाहीत
नात्यांसोबत घालवलेले क्षण पुन्हा परत येत नाहित
आपल्या लोकांची भेट कमी आणि आठवणी जास्त असतात
काय माहित काय तुटले
स्वप्न तुटले की मन तुटले
कोणावर मी नाराज झालोय की
कोणितरी माझ्यावर नाराज झाले
बार बार माझ्या मनाला ते शब्द टोचतात
ज्याला मी सर्वात जास्त खास मानलं
तोच मला खराब म्हणाला
आपले वस्तू आणि मन
कुणाला द्याल तर खराब होतील
कधी कधी समजत नाही हसायचं की रडायचं
या आयुष्यात, अनेक भूमिका कराव्या लागतात.
मी बार-बार जोडण्याचा प्रयत्न करत होतो
पण मनाचे टुकड़े टुकड़े झाले होते
काही चांगल होवो वा ना होवो
पण कोणी ना कोणी येतच
माझ मन तोडायला
मला खुप कमी लोकांनी समजले आहेत
जेंव्हा जेंव्हा मी कोणासाठी त्रासदायक झालो
तेंव्हा तेंव्हा सर्वांनी आपले आपले मत बनवले
सर्वजण बदलतात
कोणी वेळेनुसार बदलतात
कोणी बदलनाऱ्यांसाठी बदलतात
माझ्या नाराज होण्यामध्ये पण किती खारेपणा आहे
एक वेळेस दूर जातो कोणापासून तर पुन्हा येत नाही
मला आपलं म्हणणारे खुप आहेत
फक्त आपलं म्हणणारे खुप आहेत
काही चुकीचं बोललो असेन तर माफ करा मिञांनो
मी नशे मध्ये होतो
शराब पीना सेहत के लिए हानिकारक है
आज मी एवढं तरी सुधरलोय की कोणालाही आपलं मानत नाहीं
कोणावरही विश्वास ठेवत नाही
दुःख आहे
त्रासात आहे
विसरुन जा
जख्मी आहे
आम्ही लिहिलेली इतर पुस्तके-

मी अजूनही लहान आहे.
माझे हृदय घाबरते.
आईपासून दूर आहे.
मन भेटण्यासाठी तळमळते.
काहीही चांगले नाही आईशिवाय
काहीही नाही आईशिवाय
कोणती ही वेळ असू नये आईशिवाय
काहीही नाही आईशिवाय
चेहरा पाहून जी समजून घेते ती आई आहे.
न बोलताही समजून घेते ती आई आहे.
कोणीही कोणावर इतके प्रेम करू शकत नाही.
जी तिच्या वाट्याची भाकरही खायला देते ती आई आहे.
सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काम करतो.
दिवस काही खास नसतो.
पण ज्या दिवशी मी माझ्या आईशी बोलत नाही तो दिवस काहीचं कामाचा नसतो.
आपल्या घरा सारखं घर
आणखीन कोणत घर नाही
आपल्या आई सारखी आई
आणखीन कोणती दुसरी नाही
माझी आई म्हणते की
बोलणाऱ्यापेक्षा ऐकणारा मोठा असतो.
तिच्या स्पर्शाने आजार नाहीसा होतो.
आईसारखी कोणीही डॉक्टर नाही
जगात ती एकमेव आहे
जीची आठवण प्रत्येक दुःखात आणि आनंदात येते.
सर्वात पहिलं आईशीच बोलण्याची ईच्छा होते
प्रत्येक दिवस माझ्यासाठी चांगला असतो,
जेव्हा आई मला झोपेतून उठवते आणि गरम चहा देते.
जेव्हा मी सकाळी माझ्या आईचा चेहरा प्रथम पाहतो.
आपण आपला त्रास कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी
आई स्वप्नात पाहते.
आज पोट भरत नाही जेवण केल्यानंतरही
ते वेगळीच गोष्ट होती,
जेव्हा लहानपणी, आई भाकरीचा तुकडा हातात द्यायची.
आईची आठवण अशीच असते,
कितीही प्रयत्न केले तरी अश्रू थांबत नाहीत.
आईशिवाय संपूर्ण जग रिकामे वाटतें .
मी स्वतःला भेटून खूप दिवस झाले.
मी माझ्या आईला भेटलो नाही.
जीवनाशी लढेन.
मृत्यूशी लढेन.
जर आईला भेटता आले तर
सर्वकाही करेन.
आम्ही लिहिलेली इतर पुस्तके-
ज्याच्या मनात तुमच्या बद्दल वाईट विचार आहेत
जो कधीच तुमच्या मदतीला आला नाहीं
त्याच्या बद्दल पण चांगले विचार करणं
हेच माणुसकी आहे
जो माणूस तुम्हाला एकदा फसवू शकतो,
तो दुसऱ्यांदाही तुम्हाला फसवेल...
पराभवाचा शोक करू नका,विजयापूर्वी आनंद साजरा करू नका,तुमचे हेतू जाहीर करूनगोंधळ करू नका.
***
संयम आणि वाट पाहणे
हे माणसाचे सर्वात मोठे धाडस आहे
पहिलं स्वतः पहा, स्वतः ऐका, समजा
आणि नंतर कोणासाठी काहीतरी बोला
या वेब पेजचे हिंदीमधे भाषांतर करा
या वेब पेजचे इंग्रजीमधे भाषांतर करा
जोपर्यंत जगायचं आहे तोपर्यंत सुखा समाधानाने जगा
उद्या मरून जायचे आहे
पूर्वी तुम्ही सर्वात जास्त खास होताआता सर्वांमध्ये एक आहातआता तुमच्या साठी सर्वांमध्ये एक आहेमी भेटत होतो खास बनून
***
जीवंत आहोत हेच पुरेसे आहे
दिवसातून दोन वेळचे जेवण
आणि जीवनात शांती महत्वाची आहे
एखाद्याला समजून घ्यायचे असेल तर त्याचे हृदय समजून घ्या.कधी कधी एखादी व्यक्ती जे बोलू इच्छित नाही ते बोलते.
जो सुंदर असतो
तो कुरुपांना कुरूप म्हणत नाही
माणसाने स्वतःशी प्रामाणिक असले पाहिजे
कुणला दाखवण्यासाठी नाहीं
स्वतःसाठी चांगल असल पाहिजे
जो व्यक्ती स्वतः हा खुश राहू शकत नाही
तो कोणालाही खुश ठेऊ शकत नाही
लोभामुळे त्रास मिळतो छोट्या छोट्या चुकांमुळे दुःख मिळते हृदय आणि जीभ कोणतीही कसर सोडत नाहीत व्यसन मारून टाकते
सर्वांना समजा आणि शांत राहा
कोणी कमी कोणी जास्त मिळवतो
महान तो आहे जो त्याग करतों
कृतज्ञ राहा पण उपकार करू नका
विस्मरणशील राहा पण देव बनू नका
जगा आणि जगू द्या
स्वतंत्र राहा आणि राहू द्या
जीवन ही एक संधी आहे
फक्त आनंदी राहा
स्पर्धा नाही
फक्त स्वतःकडे पहा
जर खोटे चांगल्यासाठी बोलले तर ते सत्यापेक्षा हजार पटीने चांगले असते
आणि दुसरे खोटे म्हणजे ते सांगून
आपण स्वतःला आणि इतरांना फसवतो
लोक तुमच्यावर हसतील
ते तुम्हाला वेडा म्हणतील
कोणालाही सांगू नका
तुम्ही त्रासात आहात ते
ते तुमची चेष्टा करतील
एखादी व्यक्ती दिसायला सुंदर असो वा नसो
त्याच्या शब्दात गोडपणा असावा
त्याच्या शब्दात सत्य आणि शुद्धता असावी
प्रेम हे सौंदर्यावर नाही
गुणांवर असते
ज्याच्यामध्ये चांगले गुण नसतात
तो मनातून उतरतो
दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानला पाहिजे
दुखी नाहीं
द्वेष वाईट गोष्टींसाठी असल पाहिजे
दुसऱ्यांच्या क्षमतांसाठी नाही
व्यक्ती स्वतःची किंमत स्वतः कमी करतो
प्रत्येक वेळी आणि सर्वत्र जास्त बोलून
सल्ला फक्त त्याच व्यक्ती ला द्या
जो तुमची कदर करतों
कुणाला तेवढंच द्या
ज्याला जितकी गरज असते
दुःख सर्वांनाच असतं
कोणाला कमी कोणाला असतं
घेतल तर खुप नाही घेतलं तर काहीच नसतं
पुढे जा आणि स्वीकार करा
बदल निश्चित आहे, शांत रहा
जगातील सर्वात गोड आणि विषारी फळ
एक गैरसमज आहे
स्वप्ने इतकी मोठी असावीत की
ती पूर्ण करण्यासाठी वेळ आणि आयुष्य
कमी वाटले पाहिजे
आपली वेळ चांगलीं आहे
याचा अर्थ असा नाही की
तुम्हीं कोणा सोबत पण कसही वागाल
वेळ प्रत्येकाची बदलते
गरज कोणाला कोणाचीही पडू शकते
जर एखाद्या वाईट गोष्टीचा नाश करू शकत नसाल
तर एका चांगल्या गोष्टीची सुरुवात करा
तुम्हीं प्रयत्न करा
देव कुणाला तरी पाठवतो
तुमच्या मदतीसाठी
अपमान पण झाला पाहिजे
लाज पण वाटली पाहिजे
पुढे जाण्यासाठी
आग पण लागली पाहिजे
जास्त नाहीं तर कमी
पापी प्रत्येक मनुष्य आहे
जो लाजला तो खरा आहे
गोड बोलून दूर गेलेल चांगलं
कोणाशी वाद करण्या पेक्षा
एका सुखी व्यक्तीला दुसऱ्या दुखी व्यक्तीची कदर नसते
तुम्ही कोनासरखे पण नाही
तुम्ही सर्वांपेक्षा वेगळे आहत
तुम्ही तुमची तुलना
कोणाशीही करू नका
स्तुती, बक्षीस आणि नाव हे व्यवसाया मध्ये असतात
मदतीच्या बदल्यात या अपेक्षा करणे चांगले नाही
काही समस्यांवर उपाय म्हणजे शांतता
कारण तुम्ही जितके जास्त बोलाल तितके तुम्ही अडकून पडाल
***
जिथे शंका असते तिथे समजूतदारपणा नसतो
जिथे समजूतदारपणा नसतो तिथे प्रेम नसते
जेव्हा कोणी मला दुखावते
तेव्हां दुखावत नाही
माझ्या स्वतःच्या चुकांसाठी मला शिक्षा करतो
आणि मी कोणालाही दोष देत नाही
मी माझ्या चुका सुधारतो
सत्य माणसाचे शब्द कमी करते
काहीतरी विसरले जाईल
काहीतरी हिरावून घेतले जाईल
माणूसही मातीचा बनलेला आहे
एक दिवस तो मातीत विलीन होईल
स्वतः हा करा, स्वतः हा ला दोष द्या
विनोद बनायचे असेल, तर स्वतःहा चुका करा
स्वतः हा स्वतः हा ला इजा द्या , स्वतःहा भरा
तक्रार करायची असेल, तर स्वतःहा स्वतः हा ला करा
स्वतःहा कमकुवत बना, स्वतःहा बुडून मरा
विनोद फक्त त्याच व्यक्तीशी करा जो विनोद सहन करतो...
जो इतरांशीही विनोद करतो.
मन छोट करण्याची सवय गरिबांना असते,
आनंद वाटून जो निघून जातो तो राजा असतो!
जर वेळ वाईट असेल तर शांत राहा
हारणाऱ्याला टोमणे ऐकावे लागतात
तुम्ही जे साध्य करण्याचा प्रयत्न करता
ते तुमचे कर्म असते
तुम्हाला जे मिळेल ते तुमचे नशीब असते
शक्य असेल तर त्या व्यक्तीला जाऊन विचारा
ज्याने चूक केली आहे
एखाद्याचे नाव बदनाम करणे चांगले नाही
कोणाबद्दल जास्त विचार करू नका
त्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते
जे नाते योग्य नाहीत ते तोडा
जिथे तुम्हाला आदर मिळत नाही
ती जागा सोडा
जे सहज मिळते ते कठीण काळात गमावू नका
आणि जे कठोर परिश्रमा नंतर मिळते
ते सहज गमावू नका
मस्करी एका मर्यादेपर्यंत ठीक आहे
एक चुकीचा प्रयत्न
मोठ्या संकटाकडे नेतो.
जर शरीर निरोगी असेल तर सर्व काही आहे
आरोग्याशिवाय तुम्ही असहाय्य होता
तुमचे गुपित कोणालाही सांगू नका
कोणालाही नाही
तुमच्या पाठीवर कोण थोपटतो हे महत्वाचे आहे
तुमच्या खांद्यावर कोणाचा हात आहे हे महत्वाचे आहे
तुमच्याशी कोण हात मिळवतो हे महत्वाचे आहे
तुमच्यासोबत कोण चालतो हे महत्वाचे आहे
आपण सर्वजण चुका करतो
आपण ते स्वीकारले पाहिजे...
न बोलल्याने प्रेम कमी होत नाही
जास्त बोलल्याने प्रेम वाढत नाही
आपण आपल्या पालकांच्या आणि मोठ्यांच्या शब्दांकडे दुर्लक्ष करू नये
एखाद्या व्यक्तीचे चांगले गुण त्या व्यक्तीचे सौंदर्य वाढवते
तुम्ही तुमचा वेळ वाया घालवला नाही
सर्व काही ठीक आहे
तुम्ही अजूनही काहीतरी किंवा दुसरे शिकत आहात
जे उद्या उपयोगी पडेल
एखाद्याबद्दल वाईट बोलून
आपण स्वतःसाठी एक शत्रू निर्माण करतो
आणि एखाद्याच्या मनात द्वेष निर्माण करतो
प्रत्येकजण आनंदी राहू इच्छितो
पण कोणीतरी स्वत: हा आनंदी राहू इच्छितो
आणि एखाद्याचे आनंद दुसऱ्याला आनंदी ठेवण्यात आहे
जो व्यक्ती आदर करण्याच्या योग्य असतो
त्या व्यक्तीला इतरांकडून आदराची इच्छा नसते
जे दिसते ते सौंदर्य नसते
सौंदर्य आपल्या नजरेत असते
एखाद्याच्या हृदयात स्थिरावण्यासाठी खूप वेळ लागतो पण खाली उतरण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो
तुमचे काम पूर्ण होत नाही
जेव्हा तुम्ही ते दुसऱ्यावर सोडता
जर तुम्हाला काही अडचणींना सामोरे जावे लागत असेल
तर विचार करा की कोणीही तुम्हाला मदत करायला येणार नाही
तुम्हाला कोणीही कमकुवत करू शकत नाही
कारण लढण्याचे धाडस आणि आत्मशक्ती तुमच्या आत असते
पुण्य हे कमावण्याची गोष्ट नाही
पुण्य म्हणजे स्वार्थाशिवाय एखाद्याला मदत करणे
तुम्ही दुःखी असणे चांगले नाही
जेव्हा तुम्ही एखाद्याला दुखावता तेव्हा ते खूप वाईट असते
जो माणूस खिशातून शेवटची नोट काढतो
तो गरीब नसतो
शब्द जोपर्यंत हृदयात असतात
तोपर्यंत सुरक्षित असतात
जर ते बाहेर पडले तर सांगता येत नाही
किती दूर जातील
माणूस स्वतःचा शत्रू असतो,
आणि राग हा त्याचा सर्वात मोठा शत्रू असतो.
मस्करी करणे चांगले असते
पण कोणाच्या तरी कमकुवतपणावर नाही
ज्यांच्या घरचं पाणी पण पिलो असेल ना
त्यांना धोका देऊ नये
स्वाभिमान हाच सर्वस्व आहे
जिथे स्वाभिमान नाही तिथे काहीही आवश्यक नसते
देवाची भक्ती असो किंवा पालकांची सेवा असो,
दोघांमध्ये काहीही फरक नाही
तुमचे दुःख सर्वांना सांगू नका,
तुमच्या दुःखात कोणीही भागीदार नाही
आयुष्यात कधीही अशी चूक करू नका
ज्यामुळे तुमच्या कुटुंबाला त्रास होतो
जर एखादी व्यक्ती सुंदर नसेल तर काय झालं
ती आतून मनाने पण तसेच बाहेरूनही स्वच्छ असायला पाहिजे,
ऐकून घेणारा हा बोलणाऱ्यापेक्षा मोठा असतो..!
लोक म्हणतात की त्यांना माझा चांगलेपणा दिसतो,
हो, ते बरोबर म्हणतात,
त्यांना माझ्या वडिलांची सावली दिसते.
एक इच्छा आहे पुन्हा हसण्याची,
हसून थोड रडण्याची,
ज्यांनी मला चालायला शिकवले त्यांना पुन्हा या जगात पाहण्याची.
आज तुम्ही कितीही कमावलात तरी...
लहानपणी जे वडिलांकडून खर्चायला पैसे मिळायचे ते
पुन्हा कधीही मिळणार नाहीत.
मी नासमज होतो हट्टी होतो.
मी खूप चुकीचा होतो.
मी माझ्या वडिलांना समजू शकलो नाही.
मी तेव्हा लहान होतो.
त्याची आठवण येताच
मन दुखी झाले.
खुप दिवसांपासुन मी एक शब्द बोललो नाही,
"पप्पा."
थकले तर ते होते
तरीही माझ्या पायांना दाबत होते
मी जागा झालो तेव्हा पाहिल,
"ते माझे वडील होते."
आम्ही लिहिलेली इतर पुस्तके-
कोणासोबतही असे वागू नका
की तो तुमच्यावर पुन्हा विश्वास ठेवणार नाही
मन खुप मोठं पाहिजे
एखाद्याला क्षमा करण्यासाठी
आणि माफी मागण्यासाठी
स्वतःला कुणा पेक्षा कमी समजू नका
आत्मविश्वास वाढतो
स्वतःला इतरांपेक्षा जास्त समजू नका
त्यात घमंड असतो
जेव्हा लहानांना मोठे होण्याचा गैरसमज होतो,
तेव्हा मोठ्यांनी त्यांच्यासोबत लहान होऊ नये.
जगात असा कोणताही माणूस नाही
ज्याला त्याची प्रत्येक चूक कळते.
एक छोटीशी मदत देखील खुप मोठी गोष्ट असते
ज्यांच्यासाठी ज्यांची वेळ वाईट असते
पैशाचे मूल्य समजून घ्या
खर्च करण्यापूर्वी ते कमावूण पाहा
जेव्हा तुमच्याकडे नसतात
तेव्हां कोणाला तरी मागून पहा
भीतीचा सामना करणे हाच
भीती संपवण्याचा एकमेव मार्ग आहे.
तुमचे दुःख, तुमचा आनंद
कोणाला तुमच्याशी काय
जीवन तुमचे
वेळ असो, पैसा असो किंवा प्रेम असो
ज्याला कोणत्याही गोष्टीची किंमत नसते
एके दिवशी तो त्याच गोष्टींसाठी तरसतो
आकाशात उडण्याची इच्छा असलेले पक्षी
जमिनीचा विचार करत नाहीत.
काय हरवले आहे याचा विचार करू नका
त्याच ठिकाणाहून सुरुवात करा
जिथून तुम्ही चालायला सुरुवात केली होती
प्रत्येकाला काही ना काही समस्या असतेच,
पण काही जण उघडपणे रडतात.
काही जण लपून रडतात.
ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो
त्यानेही आपल्यावर विश्वास ठेवावा हे आवश्यक नाही
आणि आपण कधीही कोणावरही असे करायला लावू शकत नाही.
शिक्षा विसरू नका,
काल विसरू नका,
थोडे जगा,
थोडे मरा.
जो तुमच्यावर दुःखी असू शकतो
तो तुमच्यावर प्रेम करू शकत नाही
जो तुमच्या दुःखाने दुःखी होतो तो
तो तुमच्यावर प्रेम करतो
आणि त्याच्यापेक्षा जास्त कोणीही तुमच्यावर
प्रेम करू शकत नाही
जुलूम करणारा भित्रा असतो
जो दुःख सहन करतो तोही भित्रा असतो
आणि जो पाहतो तोही भित्रा असतो
प्रत्येक सकाळ ही जीवन जगण्याची संधी असते
चुकीची मैत्री, चुकीचे नातेसंबंध
आणि चुकीचे लोक तुम्हाला फक्त अपमान
आणि हानी पोहोचवू शकतात.
शरीर आणि मनाची शुद्धता म्हणजे आनंद!
जो माणूस पाप करतो तो जिवंत असतानाही
मृतासारखा असतो!
जीवन जगणे कठीण नाही
पण ते समजून घेणे खूप कठीण आहे
द्वेष, मत्सर, लोभ आणि अपेक्षा यांच्यामुळे
माणूस कधीही आनंदी राहू शकत नाही
ज्याला विचार करण्याचे
आणि भावना व्यक्त करण्याचे
स्वातंत्र्य मिळत नाही
तो देखील कैदी असतो,
मुक्त नाही
शिष्टाचार आणि शिस्तीचा अभाव
कर्तव्यांपासून दूर जाणे
दुसऱ्या माणसाचे नुकसान करते
प्रत्येकजण वेगळा असतो
प्रत्येकजण कलाकार असतो
कोणीही कोणापेक्षा कमी नाही
प्रत्येकात काही ना काही विशेष गुण असतो
खूप तहान लागल्यावर पाणी प्या
खूप भूक लागल्यावर अन्न खा
चांगल्या आरोग्याचे रहस्य
खूप झोप लागल्यावर झोपा
एक महान व्यक्ती तो असतो
ज्याचा सर्वांनी आदर केला
सर्वात महान व्यक्ती तो असतो
जो सर्वांचा आदर करतो
सर्वांवर प्रेम करा
सर्वांशी दयाळूपणे वागा
शत्रू जर नतमस्तक झाला तर
त्यालाही माफ करा
पुन्हा एकदा प्रयत्न करणे
हा जीवनातील अडचणींवर उपाय आहे
आयुष्यात मिळवलेली सर्वात मोठी संपत्ती
संकटाच्या वेळी तुमच्यासोबत राहणारा मित्र असतो
व्यक्तीचे व्यक्तिमत्व त्याच्या चेहऱ्यावरून
आणि डोळ्यांवरून कळते
शब्द, शब्दांचा लहरीपणा
आणि स्वरात लपलेल्या भावना सांगतात की तो कसा आहे
खूप दूर जाणे सोपे आहे.
स्वतःहा पर्यंत पोहोचण्यापेक्षा
व्यक्तीचे चांगले दिवस सांगतात
त्याच्या किती लोक जवळ आहेत
वाईट दिवस सांगतात की त्याचे आपले कोण आहे
आनंदी माणूस दुसऱ्या दुःखी माणसाची कदर करत नाही
दृष्टी आणि हेतू स्पष्ट असले पाहिजेत
व्यक्तीने दुसऱ्यांबद्दल वाईट बोलू नये
आणि स्वतःची प्रशंसा करू नये
-parshu…
जर तुम्ही चुकीचे असाल
तर तुमच्याकडे बोटे दाखवली जातील
पण इथे ढोंगी लोक राहतात
जरी तुम्ही बरोबर असाल
तरी तुमच्याकडे बोटे दाखवली जातील
जर स्वार्थी लोकांपासून दूर राहायचे असेल - किंवा त्यांना स्वतःपासून दूर ठेवायचे असेल - तर त्यांच्याकडून पैसे मागून पहा
पैसे, सोने आणि चांदी साठी
लोक हिरे सोडतात
या वेब पेज चे हिंदीमधे भाषांतर करा
या वेब पेज चे इंग्रजीमधे भाषांतर करा
कोणीतरी कुणावर नाराज आहे
कोणीतरी स्वतःहा वर नाराज आहे
काय माहीत
कोणाला कोणती गोष्ट वाईट वाटेल
कोण कशामुळे नाराज आहे.
प्रयत्न करतो
तुला कळवतो
हे सांगून
दगड पाण्यात पडला
परिश्रम कोणीतरी दुसऱ्याने केले
पदक कोणीतरी दुसऱ्याने मिळवले
आणि टाळ्या वाजवणाऱ्यांनी
श्रेय घेतले
श्रीमंत लोक स्वतःला श्रीमंत समजत नाहीत
जे स्वतःला श्रीमंत समजतात
ते गरीब असतात
चांगले लोक निर्लज्ज नसतात
निर्लज्ज लोक चांगले नसतात
काही लोक लवकर समजत नाहीत
जेव्हा समजतात तेव्हा
खूप उशीर झालेला असतो
स्तुती, दिखावा आणि या छोट्या गोष्टी
मोठे लोक करत नाहीत
***
लोक काही ही म्हणतात
खरं झालं तर म्हणतात आम्ही बोललो होतो
जर ते चुकीचे सिद्ध झाले
तर म्हणतात आम्ही केव्हा बोललो होतो
आपलं चांगलं चालत असेल तर म्हणतात
कामाचा आहे
आपलं थांबल की म्हणतात बिनकामी आहे
जर आपण काही चांगलं केलं तर म्हणतात
हुशार आहे
जर काही नाहीं केलं तर म्हणतात
मूर्ख आहे
लोकांना तुम्हाला काय आवडते
तुम्ही कोणत्या प्रसंगातून जात आहात
हे समजत नाही
जेव्हा तुम्ही त्यांच्या मनाप्रमाणे वागत नाही
ते तुम्हाला दोष देतात
लोकांना थांबण्यासाठी जागा दिली तर ते बसतात.
बसण्यासाठी जागा दिली तर ते झोपतात.
झोपण्यासाठी जागा दिली तर ते राहतात.
राहण्यासाठी जागा दिली तर ते कबजा करतात
बघा आमचे किती चांगले आहे
आणि तुमचे असे
बघा आमच्याकडे इतके काही आहे
आणि तुमच्याकडे कसे
गरिबाच्या घरी श्रीमंत येतात
म्हणतात की हे असे कसे
कधी फोन वाजेल
तर कधी दाराची बेल
सुखाने झोपू पण देत नाहीत हे लोकं
येतात रक्त पिण्यासाठी
जमिनीवर पडलेला काचेचा तुकडा
जर कोणी पाहिल नाही तर तो चुकीच नाही
चुका त्या लोकांकडून होतात
जे तो पाहिल्यानंतरही उचलत नाहीत
कोणीतरी बुडतो
कोणीतरी कुणाला बुडवतो
कोणीतरी कुणासाठी बुडतो
कोणीतरी कुणाला सोबत घेऊन बुडतो
काही लोक तुमच्या आयुष्यात येतात
तुमचा वेळ आणि मन दोन्ही खराब करण्यासाठी
चांगल्या लोकांना चांगले लोकं भेटत नाहीत
***
लोकं पुढे पाहून सरळ चालू शकत नाही
त्यांना दुसऱ्यांच्या घरात डोकावण्याची सवय असते
काही लोकांना त्यांच्या चुका कळतात
पण त्यांना माफी मागायला लाज वाटते
***
***
मी चूक नव्हतो
काही लोकांना ओळखण्यात
पण जे पूर्वी हिरे होते
आता ते दगड बनले आहेत
तुकडे तुकडे उचलतात आणि आपलं बनवतात
चांगली गोष्ट आहे की लोकं स्वतःसाठी जगतात
नवीन खरेदी करतात आणि जुने विकतात
नवीन खरेदी करतात आणि जुने दान करतात
चांगली गोष्ट आहे की आपलं समजून हक्क गाजवतात
कसली आठवण कसली निशाणी आणि कसली ठेव
कामी न आलेले जुने कचऱ्यात फेकतात
काही लोकांना दुसऱ्यांच्या वैयक्तिक बाबींमध्ये ढवळाढवळ करायला आवडते.
चांगले लोक कोणाचे वाईट विचार करू शकत नाहीत. वाईट लोक इच्छा असूनही कोणाचेही भले करू शकत नाहीत.
ज्या लोकांचे विचार वाईट असतात, ते स्वतःच त्यांच्या बोलण्यातून सांगतात की ते किती खालच्या पातळीवर गेले आहेत.
कदाचित कोणीतरी तुम्हाला भेटायला आले असेल.
कदाचित तो काही कामाच्या बहाण्याने आला असेल.
कदाचित तो भेटण्याच्या बहाण्याने काही काम घेऊन आला असेल.
काही लोकांना खूप भूक असते.
तुम्ही त्यांच्या आयुष्यात काहीही भरा
ते तृप्त होणार नाही.
चाड्या लावणे हे काही लोकांचे आवडते काम आहे
त्यांना हांजी हांजी करायला आवडते
चेहरा पाहतात, डोकावून पाहतात,
रंग पाहतात, मागे वळून पाहतात,
आवडत नाही पण पसंद करतात,
खिसा पाहतात, कपडे पाहतात,
आरसा कुठे ठेवला आहे, इकडे तिकडे पाहतात,
स्वतःहा ची ओळख कुठे आहे, वळून पाहतात
स्वतःसाठी वेळ कुठे आहे, कुठे राहतात
आळशी लोक
कमचोर असतात
ते त्यांच्या कृतीत प्रामाणिक नसतात
नाही कोणत्या नात्यात
लोक स्वतःला ओळखत नाहीत
त्यांना फक्त कोण कोणाला काय बोलले
आणि का बोलले
कोण काय करत आहे
आणि काय आहे
हे जाणून घ्यायचे असते
आवाज ऐकणाऱ्यापर्यंत पोहोचणे महत्वाचे आहे
मोठ्या आवाजांमुळे लोकांना त्रास होतो
येथे कोणीही कोणासाठी खास नाही
जर लोकांना लहानशी समस्या आली तर
ते त्यांच्या प्रियजनांनाही समजून घेणे थांबवतात
काल लोक मैत्रीसाठी आपले प्राण अर्पण करायचे
मित्र धावत यायचे
आज जर अडचणीत फोन केला तर
ते दुर्लक्ष करतात आणि निघून जातात
स्वार्थी लोक छोट्या छोट्या गोष्टींसाठीही
इतरांचा विचार करत नाहीत
जेव्हा ते स्वतःबद्दल विचार करतात
ते इतरांचा अजिबात विचार करत नाहीत
लोक या गैरसमजात राहतात
की त्यांना प्रेम मिळाले
कोणालाही खरे प्रेम मिळत नाही
केलं कोणी दुसऱ्याने आणि नावं वेगळं आहे
काम करणारा कोणी दुसराच आणि कोणी कामचोर आहे
केलं कोणी दुसऱ्याने आणि दाखवणारा कोणी दुसराच आहे
निशाण दुसऱ्याचे आणि हात वेगळे आहे
चोरांवर चोर सगळे चोर आणि चोरांचा पण एक आणखीन चोर आहे
लोक चांगल तर बोलणार नाहीत तुम्हाला
पण वाईट सिद्ध करण्याची एकही संधी सोडत नाहीत
लोकांना खूप जवळून पाहिले आहे
ज्यांचे खिसे भरलेले होते ते देखील खूप गरीब होते
इथे कोण गरीब कोण सरकार आहे
रक्ताची कमी मागणारे हजार आहेत
चांगल्या लोकांना वाईट लोक पण आवडू लागतात
वाईट लोकांना चांगले लोक पण वाईट वाटू लागतात
या जगात खूप मूर्ख लोक आहेत
कोणीही कोणालाही त्रास देऊ शकतो
कधीही
एखाद्याला हसवणे हे एखाद्यावर हसण्यापेक्षा जास्त कठीण आहे
आणि हे काम महान लोक करतात
सामान्य लोक नाहीत
खूप विचित्र लोक आहेत
ते एखाद्याला समजून घेण्यापूर्वी सल्ला देऊ लागतात
तुम्ही स्वतःचे विसरता
येथे लोक दुसऱ्यांच्या गोष्टींवर त्यांचा हक्क गाजवतात
ज्यांना शब्द समजत नाहीत, ते शांतता कशी समजतील
जर शांतता नाही तर ते मन कसे समजतील
लोक स्वतःच्या दु:खावर रडतात
ते दुसऱ्यांच्या दु:खावर हसतात
स्वतःचे दु:ख हे त्यांच्यासाठी दुःख असते
आणि दुसऱ्यांचे दु:ख हे एक तमाशा असते
हमन तुटले तर ते पूर्णपणे तुटले पाहिजे
हे थोड थोड दुखी होणारी लोक मन तोडत फिरतात
आठवण तर लोक देवाचीही काढतात
दुःखात
आनंदात विसरून जातात
नाव घेतात भीतीने
आणि हसून विसरून जातात
किती बोलतात हे लोक
किती प्रश्न विचारतात
तुम्ही कुठून आला आहात, कुठे जाणार आहात
का, कधी, कसे?
हे कलियुग आहे
इथ तुम्ही जितके जास्त एखाद्याला आपले समजाल
तो तितकाच परकेपणा दाखवून देईल
काही लोक जे जास्त बोलतात
ते समजत नाही
ऐकणाऱ्याला बोलण्याची इच्छा नाही
काही लोकांचे कितीही चांगले झाले तरी
त्यांना कचऱ्यात राहण्याची सवय असते
चांगल्या लोकांची एक ओळख,
ते अनोळखी लोकांसाठीही खूप मदतगार असतात
जेव्हा लोकांकडे बोलण्यासाठी
काही नसते तेव्हा ते दोघांच्या गुपित गोष्टी सुध्दा
दोन चार लोकांमध्ये बोलून दाखवतात
छोटे विचार, छोटी समज,
छोटी गोष्ट, छोटी निवड,
छोटी साथ, छोटी लोक,
काही लोक बाहेरून तसेच आतूनही काळे असतात.
आम्ही घर बांधले, नवीन गाडी घेतली
इतके इतके कमावले
आणखीन सांगण्यासाठी काही असत यांच्याकडे
तर सांगतील आम्ही फिरायला इकडे तिकडे गेलो
ही वस्तू येवढ्या किमतीची आहे
येवढ्या येवढ्या किमतीत हे सर्व विकत घेतले
आम्ही त्यांना ते दिले
त्यांनी आम्हाला हे दिले
आणखीन सांगण्यासाठी काही असत यांच्याकडे
तर सांगतील कोणी कोणाला काय दिले
जे लोक खरोखरच इतरांसाठी काहीतरी चांगले करतात,
ते लोक बोलून दाखवत नाहीत
थोडी जमीन देऊन लोक पूर्ण आकाश हिरावून घेतात
थोडे छप्पर देऊन ते संपूर्ण जमीन हिरावून घेतात
त्यांना नेहमीच काहीतरी मागण्याची सवय असते
ते इतरांकडून खूप अपेक्षा करतात
आपलं काम संपल्यानंतर ते इतरांचे काम खराब करतात
थोड्याशा मदतीच्या बदल्यात ते एखाद्याला पूर्णपणे खाऊन टाकतात
ते खाण्यासाठी जगतात, पिण्यासाठी जगतात
भुक्कड लोक फक्त जगण्यासाठी जगतात
ते स्वतःला चांगले असल्याचे दाखवतात, ते स्वतःला हुशार असल्याचे दाखवतात
गरीब मनाचे लोक स्वतःला स्वच्छ असल्याचे दाखवतात
लोकांना दुःखामुळे त्रास होत नाही, तर त्यांच्या अहंकारामुळे त्रास होतो
देव चांगल्या लोकांसाठी काहीतरी चांगले ठेवतो
जे तुमच्यासाठी योग्य नाही ते तुमच्यापासून दूर जाते
चांगले लोक नेहमीच ही चूक करतात,
"ते सर्वांना चांगले मानतात,
आणि नेहमीच अडचणीत येतात.
जे आपल्या मनात पण नसते
ते बोलतात
आपण बोलण्यापूर्वीच ते बोलतात
आठवण तर आपण पण त्यांची काढतो
पण ते बोलून दाखवतात
त्यांना काही सांगितले तर ते काहीतरी वेगळेच समजतात
ते गोष्टींचा वेगळा अर्थ लावतात
हे लोक आहेत, लोक असेच असतात
लोक काहीतरी मिळवण्यासाठी काहीही गमावू शकतात
काहीतरी गमावण्यासाठी काहीही मिळवू शकतात
काहीतरी न गमावण्यासाठी काहीही गमावू शकतात
स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करू शकतात
तब्येत सुधारली होती
जेव्हा पाहुणे येताना पाहिल
तेव्हां आणखी खराब झाली
लोक त्यांचा नफा आणि तोटा पाहतात
ते कोणाची असहाय्यता आणि वेदना पाहत नाहीत
ते स्वतःहा च पाहतात
लोकांना काहीतरी बोलण्यासाठी पाहिजे
मग दिवसभर कचर बचर चालू राहणार
सर्वजण बदलतात,
काही काळाबरोबर बदलतात,
काही बदलणाऱ्यांसाठी बदलतात,
तुमचे पेन, छत्री आणि बूट
कधीही तुमचे राहणार नाहीत
कारण जे लोक ते मागतात
ते ना विकत घेत नाहीत ना ते परत करत नाहीत
एका अहंकारी माणसाला वेळ चापट मारते
ज्या क्षणी तो एखाद्याच्या दुःखावर हसतो
त्याच क्षणी दुःख त्याच्या पण नशिबात लिहिले जाते
लोक जगण्यासाठी काही ही करू शकतात
जरी त्यांना एखाद्याचा जीव घ्यावा लागला तर
ते तेही करतात
चूक मान्य करण्यासाठी
धैर्य असणे आवश्यक आहे
स्वतःच्या चुका लपवण्यासाठी
लोक इतरांवर खोटे आरोप करतात
काहीही बोलण्यापूर्वी किंवा करण्यापूर्वी विचार करा
कारण जे तुमच्या विचारात ही नाही ते
लोकांच्या मनात येते
कोणीही तुम्हाला त्रास देत नाही
तुम्हीच त्या लोकांसोबत राहता...
काही लोक आपल्यासाठी पूर्णपणे नवीन असतात
पण ते वर्षानुवर्षे जसे आपले असतात
एखाद्याला आपले म्हणणे कठीण असते
लोक फक्त कामासाठी ओळखी ठेवतात.
काही लोकांकडे तक्रार करू नका
कारण ते तक्रार करण्याच्या पण लायकीचे नसतात
ते मोठे लोक आहेत
केव्हा पण काही ही बोलू शकतात
ते लोक खूप त्रास सहन करतात
ज्यांना इतरांना त्रास देणे योग्य वाटत नाही
आज लोकांच्या आवडी बदलतात
आणि प्रेम देखील
शक्य तितके दूर रहा
ज्यांना तुमच्यात फायदा दिसतो अशा लोकांपासून
प्रत्येक वेळी उत्तर देणे आवश्यक नाही
लोक तुम्हाला असभ्य समजतात
प्रत्येक वेळी गप्प राहणे देखील योग्य नाही
लोक तुम्हाला कमकुवत समजतात
चांगले लोक
निर्लज्ज नसतात
निर्लज्ज लोक
चांगले नसतात
***
फसव्या लोकांपासून दूर रहा
ते प्रथम खोट्या कौतुकाने मने जिंकतात
-parshu…
या वेब पेज चे हिंदीमधे भाषांतर करा
या वेब पेज चे इंग्रजीमधे भाषांतर करा
जेव्हा नाते हृदयापासून असते, तेव्हा श्रीमंत गरीब, जात, पंथ आणि धर्म पाहिले जात नाही.
खऱ्या नात्यांमध्ये दररोज भेट होत नाही
आणि ज्याची आठवण दररोज येते
त्यांच्याशी रोज बोलणं व्हावं
हे आवश्यक पण नाहीं
नात्यात नाते निभावले जातात उपकार केले जात नाही
प्रियजन तर अनेक असतात,
परंतु कोणी एक खुप खास असतो,
ज्याच्याशी बोलायला खुप आवडते!
काही जण त्यांच्या प्रियजनांसोबत असतानाही एकटे असतात.
काही जण एकटे असतानाही प्रियजनांसोबत असतात
नात्यांमध्ये घालवलेले क्षण कधीच परत येत नाहीत. आपल्या लोकांचा सहवास कमी असतो
आणि आठवणी खुप असतात.
पाठीमागे हसणारे पाठीमागे वाईट बोलणारे
बरेच मिळतात.
आपला तर तो असतो
जो आपला अपमान सहन करू शकत नाही.
आजकाल समजून घेण्याचा नाही
नाराज होण्याचा काळ आहे
नाते जपतात कोण
तोडण्याचा काळ आहे
बदललो नाही मी
फक्त नाराज आहे आपल्या लोकांवर
बदलणारे स्वभाव, बदलणारे हावभाव,
वेळेचे सोबती, शब्दांचे आपले,
विचारशीलतेची कमी, नियमांचे बांधलेले,
परिस्थितीचे सोबती, परिस्थितीचे आपले,
गरीब, बिचारे, घाबरलेले,
खोटे देखावे, खोटे ढोंग,
खोटी आश्वासने, खोटी स्वप्ने,
खोट मोट नात.
हलका फुलका साथ.
फक्त गोड गोड बोलण.
आणि पातळ प्रेम.
मी अजूनही छोटा आहे.
भीती वाटते.
आईपासून दूर आहे.
मन भेटण्याची तळमळ आहे.
काहीही चांगले नाही आईशिवाय
काहीही नाही आईशिवाय
कोणतीही वेळ असु नये आईशिवाय
काही नहीच आईशिवाय
जी चेहरा पाहून जो समजते ती आई आहे
न बोलताही समजून घेणारी आई आहे
कोणीही कोणावर इतके प्रेम करू शकत नाही
जी स्वतःच्या वाट्याची भाकरही खाऊ घालते ती आई आहे
लोक म्हणतात की त्यांना माझा चांगुलेपणा दिसतो,
हो, बरोबर आहेत ते
'त्यांना माझ्या वडिलांची सावली दिसते.'
आपल्या लोकांचे चेहरे पडताना पाहिले आहेत.
खूप जिवलग होते नाते
क्षणात बदलताना पाहिले आहे
जे प्रतेक गोष्टींशी पूर्वी सहमत असायचे
त्यांना त्यांच्या शब्दांवरून माघार घेताना पाहिले आहे.
आम्हाला आपलं माननाऱ्यांना
आमची संकटात आठवण येते
पुन्हा गरज पडत नाही
सुखात आम्हीं विसरले जातो
आपल्या घरा सारखं घर दुसरं नाही
आपल्या आई सारखी आई दुसरी कोणती आई नाही
जगात फक्त ती एकच आहे
जिची आठवण
प्रत्येक दुःखात आणि आनंदात येते
सर्वात पहिलं बोलण्याची ईच्छा
आईशीच होते
आजी माझ्या चेहऱ्याकडे पाहून समजायची,
म्हणायची की नजर लागली आहे
ये मी ते दूर करते नजर काढते
आज, किमान मी पुरेसा सुधारलो आहे
कोणालाही आपलं मानत नाही
कोणावरही विश्वास ठेवत नाही.
नातेसंबंध बेफिकीर होत आहेत
ते स्पष्टपणे नाही म्हणत नाहीत
ते मदत करू इच्छित नाहीत
किंवा ते करू शकत नाहीत
काही लोक आपल्यासाठी पूर्णपणे नवीन असतात
पण ते आपले वाटतात.
आम्ही लिहिलेली इतर पुस्तके-
एक खरा मित्र तुमचे आयुष्य आनंदाने भरतो
तुमचे आयुष्य बदलतो
तो फक्त एक मित्र असू शकतो
ज्याला आपण आपल्या मनातील सर्व गोष्टी सांगू शकतो.
आयुष्यात मिळवलेली सर्वात मोठी संपत्ती
संकटाच्या वेळी पाठीशी उभा राहणारा
मित्र असतो
काल, मैत्रीमध्ये लोक आपले प्राण अर्पण करायचे.
मित्र धावत यायचे.
आज, संकटाच्या वेळी हाक मारा.
ते दुर्लक्ष करतात आणि निघून जातात.
मी वेडा तेही वेडे आठवण खुप येते वेड्या मित्रांची
जे काहीही कारण नसताना हसायचे आणि हसवायचे
मैत्री हे इतके सुंदर नाव आहे की आपण कोणत्याही नात्याला देऊ शकतो.
अर्धे दुःख क्षणार्धात निघून जातात,
जेव्हा मित्र विचारतात,
"काय झालं? तू थोडासा काळजीत दिसतोस."
तो मृत्यू पण चांगला
जो तुमच्यासोबत येईल
ते जीवन कोणत्या कामाचे मित्रा
जे तूझ्या कामी येणार नसेल
आम्ही लिहिलेली इतर पुस्तके-
दिखावा, बढाई मारणे आणि या छोट्या छोट्या गोष्टी
मोठे लोक करत नाहीत
विचार करण्यावर कोणतेही बंधन नाही
कोणीही काहीही विचार करू शकतो
दोन पैश्यांवर उड्या मारणारे
आले सल्ला देण्यासाठी
पैसे, सोने आणि चांदी साठी
लोक हिरे सोडतात
आहेत इथे काही प्रामाणिक काही तबीयतीने काही स्वार्थाने प्रामाणिक
प्रयत्न करतो
तुला कळवतो
हे सांगून
दगड पाण्यात पडला
प्रथम स्वतः पहा. स्वतः ऐका
आणि स्वतः समजा
आणि नंतर एखाद्यासाठी काहीतरी बोला.
***
"जर कोणी तुम्हाला त्याचे गुपित सांगतो
तर तो तुम्हाला त्याच्या तितिजोरीची चावी देतो
कुणाला काळीज जरी काढून दिलात
तरी तो तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही.
जर दोघेही सुखी असतील
त्यांच्या आयुष्यात
तर तिसऱ्या व्यक्तीने
निघून जाणे ठीक आहे.
कदाचित कोणी भेटायला आले असेल
कदाचित कामाच्या बहाण्याने आले असेल
कदाचित भेटण्याच्या बहाण्याने काम घेऊन आले असेल
कदाचित फक्त भेटायला आले असेल
कोणीतरी कुणावर नाराज आहे
कोणीतरी स्वतःहा वर नाराज आहे
काय माहीत
कोणाला कोणती गोष्ट वाईट वाटेल
कोण कशामुळे नाराज आहे.
केलं कोणी दुसऱ्याने आणि नावं वेगळं आहे
काम करणारा कोणी दुसराच आणि कोणी कामचोर आहे
केलं कोणी दुसऱ्याने आणि दाखवणारा कोणी दुसराच आहे
निशाण दुसऱ्याचे आणि हात वेगळे आहे
चोरांवर चोर सगळे चोर आणि चोरांचा पण एक आणखीन चोर आहे
एखाद्याच्या शांततेचा इतका पण फायदा घेऊ नका
की तो बोलू लागेल
आणि तुमचा अपमान होईल
जे नाते योग्य नाहीत ती तोडा
जिथे तुम्हाला आदर मिळत नाही ती जागा सोडा
मला आराम वाटतो आणि रात्री झोप येते.
मी झोपी जातो आणि सर्वकाही विसरतो.
काही लोकांना त्यांच्या चुका कळतात
पण त्यांना माफी मागायला लाज वाटते
घर कितीही मोठे बांधू द्या
जर मन छोट असेल तर
कुत्राही घरी येत नाही.
***
तक्रारी जास्त, स्वाभिमान कमी
जाऊ द्या, हे आमचे तुमचे कसले
भावना समजत नाहीत एखाद्याच्या
जाऊ द्या, ही हुशारी कसली
स्वत:हा चुकीचे राहा आणि लोक व्वा! व्वा! करावीत
संपवून टाका हा आजार कसला
चुकीच आणि खरं यातला फरक समजतो
सोडा हा मोठेपणा कसला
भेटलं तर मलाच नाही तर कोणालाही नको
सोडा ही वृत्ती कसली
कोणीतरी बुडतो
कोणीतरी कुणाला बुडवतो
कोणीतरी कुणासाठी बुडतो
कोणीतरी कुणाला सोबत घेऊन बुडतो
स्वतःहा करा, स्वत:हा भरा
थट्टा करून घ्यायची असेल तर
स्वतःहा चूक करा
स्वतःहा , स्वतःहा ला त्रास द्या
स्वतःहा भरा
तक्रार करायची असेल तर ती स्वतःशी करा
स्वतः कमकुवत व्हा
स्वतःहा बुडून मरा
इतरांच्या आनंदात आनंदी असले पाहिजे.
दुःखी नाहीं
द्वेष दुष्कृत्यांबद्दल असल पाहिजे.
इतरांच्या प्रगती वर नाही.
जळण नाहीं मला
कुणाच्या खुशी वर ना काही अडचण
जर शत्रू च पण चांगल झालं
तर देवा त्यालाही आनंदी ठेव.
कदाचित तो तुमच्याशी बोलू शकत नसेल.
कदाचित तो तुमच्याशी बोलू इच्छित नसेल.
ज्याला प्रत्येक वेळी स्वतःहून बोलावे लागते
तो कदाचित तुम्हाला विसरला असेल.
आपली वेळ चांगली आहे
याचा अर्थ असा नाही की
इतरांशी कसेही वागाल काहीही बोलाल
वेळ प्रतेकांची बदलते
गरज कधीही कोणाची पडू शकते
ज्यांचा विवेक जिवंत आहे
ते दुसर्यांची भाकर आणि जमीन
हिसकावू घेत नाहीत
चेहरा पाहतात, आत डोकावतात,
रंग पाहतात, मागे वळून पाहतात,
आवडत नाही, पण पसंत करतात,
खिसा पाहतात, कपडे पाहतात,
आरसा कुठे आहे, इकडे तिकडे पाहतात,
स्वतःसाठी वेळ कुठं आहे, कुठं राहतात
जेव्हा अंधार असतो तेव्हा दिवा लावायच
गोंधळ कशाला? शुद्धीवर यायचं.
जेव्हा गोष्टी ठीक नसतात तेव्हा गोंधळ कशाला?
थोडे हळूवारपणे सांगायचं.
जेव्हा गोष्टी ठीक असतात तेव्हा बढाई कशाला?
थोड शांतपणे वागायचं.
जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल चिडचिड कशाला?
थोड धैर्य ठेवायचं
अप्रामाणिक होण्यास वेळ लागत नाही.
विश्वास गमावण्यास वेळ लागत नाही.
आयुष्यात एकदा भरपूर पैसे आले की,
व्यक्ती बदलण्यास वेळ लागत नाही.
खरे प्रेम लपवूनही लपवता येत नाही.
खोट प्रेम येथे हजार वेळा व्यक्त होते.
जो शांत तो खूप आनंदी
संगणाऱ्याचे दुःख थोडे जास्त आहे.
जो तुमच्यापासून दूर जाऊ शकतो.
तो तुमचा कसा असू शकतो?
जो परत येत नाही.
तो तुमचा कसा असू शकतो?
तुमच्या असल्याने किंवा नसल्याने
ज्याला फरक पडत नाही
तो तुमचा कसा असू शकतो?
मनाची कमतरता आहे.
बुद्धी स्वस्त झाली.
भावना नाहीशा झाल्या.
षड्यंत्रे भरपूर आहेत.
येथे कोण गरीब, कोण सरकार आहे
रक्ताची कमतरता, आणि मागणारे हजार आहेत
आम्ही असे केले.
आम्ही काहीतरी केले.
आणि तो खूप गरीब होता.
आम्ही त्याला मदत केली.
आणि तो अधिकारी बनला.
वा वा
जेव्हा कोणी तुम्हाला शब्दांनी दुखावतो,
प्रत्युत्तरात त्यांचे हृदय तोडून टाका.
आवश्यक नाही की
ज्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवतो
त्याला पण आपल्यावर विश्वास असायला पाहिजे
आणि ना आपण तत्याने आपल्यावर विश्र्वास ठेवावे असं काही करू शकत नाही.
अपल्या पाठीमागे आपल्यावर हसणारे
पाठीमागे आपल्याबद्दल वाईट बोलणारे भरपूर भेटतात
आपला तर तो असतो
जो आपला अपमान सहन करू शकत नाही
मन लावून केलं तर कोणतही काम
वाईट नाहीं जर ईमानदारी ने केलं तर
कोणतही काम छोट नाही
पाहिलय लोकांना खुप जवळून
ज्यांचे खिसे भरलेले होते ते देखील खूप गरीब होते.
ते आले काहीजण आशीर्वाद देण्यासाठी
बदल्यात काहीतरी मागण्यासाठी
चांगले दिवस सांगतात
किती प्रियजन आहेत.
वाईट दिवस सांगतो की
कोण आपले आहेत
कोणाकडूनही कोणत्याही अपेक्षाच ठेवू नका.
दुःखी होण्याची वेळच येणारं नाहीं
कोणाला हसवणे हे एखाद्यावर हसण्यापेक्षा खूप कठीण आहे.
आणि महान लोक हे करतात.
सामान्य लोक नाही
कधी दुःख लपवा,
ते प्रियजनांना दुखावते
कधी आनंद लपवा,
ते शत्रूच्या नजरेत येते
मागणारे नाहीं, देणारे व्हा,
नाराज होते मन,
दुःखी व्हा कमी देऊन,
घेण्याची वेळ येते,
दोन हाताने द्या,
ऐका हाताने घेऊन,
निघतात शब्द श्राप बनून,
स्वतंत्र व्हा आशीर्वाद देऊन,
उठतात हात ऐकहाद्याचे वाईट करण्यासाठी,
परक नाहीं कोणी,
कोणाच्या आयुष्यात जा दिवा घेऊन,
सर्वांच्या कामाला येता, तुमच्या कोणीही नाहीं,
सर्वांचे व्हा दूर पण जाऊन,
दुष्मन नाहीं कोणी, हसू येतं अपल्यांच्या दुःखा वर,
आनंद साजरा करा सर्वांना आनंद देऊन,
प्रशंसा, बक्षिसे आणि प्रसिद्धी हे
व्यवसाय मध्ये असतात
मदतीच्या बदल्यात यांची अपेक्षा ठेवणे
चांगले नाही.
कोणताही व्यक्ती प्रत्येक दुःख सहन करू शकतो
पण तो आपल्या प्रियजनांना त्रास होताना पाहू शकत नाही
दृष्टिकोन आणि हेतू स्पष्ट असले पाहिजेत.
एखाद्या व्यक्तीने इतरांबद्दल वाईट बोलू नये
आणि स्वतःची प्रशंसा करू नये.
तुमच्या परिवारा मधील काही प्रियजनांनाच वाटतं की
तुम्ही पुढे जाऊ नये
तुमच्यासोबत काहीही चांगल होऊ नये
मला दाखवण्यापूर्ते नातेसंबंध आवडत नाहीत.
मी मनातून एखाद्याला आपलं समजतो
भेटाल तर बोलूही नका मला
जर मन ठेवण्यासाठी बोलत असाल तर
येथे प्रत्येकजण स्वतःला हुशार समजतो.
प्रत्येकजण एकमेकांना मूर्ख समजतो.
दोघेही त्यांच्या पद्धतीने बरोबर होते.
आग तिसऱ्या व्यक्तीने लावली होती.
माझे वडील म्हणायचे,
"जर मांजर आजारी असेल तर
उंदीर तिच्या शेपटीने खेळू नये."
इथे तुम्हाला फक्त चालायला शिकवले जाते
जर तुम्ही बालपणात पडलात तर तुम्हाला उचलले जाईल
एक दिवस तुम्ही मराल
आणि फक्त खांदा दिला जाईल
मनमानी वागणारे लोक
इथे तुम्हाला बरेच सापडतील
मन जपणारे लोक कधी कधी भेटतात
कोणी माफी न मागणाऱ्यांला पण माफ केले
आणि ज्याची चूक नव्हती त्याला पण कोणी
अजिबात संकोच न करता माफ केले
जे योग्य नाही ते नात तोडून टाका
जिथे आदर मिळत नाही
ती जागा सोडा
प्रत्येकाला दुःख असते
कोणाला कमी कोणाला जास्त
जर घेतले नाही तर ते काहीच नाही
जर घेतले तर ते खूप जास्त असते
ज्या लोकांचे विचार खालच्या दर्जाचे असतात
ते स्वतः त्यांच्या शब्दांतून सांगतात की
ते किती खाली पडलेले आहेत.
चाड्या लावणे है काही लोकांचे आवडते काम आहे.
त्यांना चमचागिरी करायला आवडते.
एखादी व्यक्ती स्वतःची किंमत कमी करतो
प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी जास्त बोलून .
त्यांचा वेळ महत्त्वाचा आहे.
आपला वेळ वेळच नाही.
त्यांचे काम महत्त्वाचे आहे.
आपले काम कामच नाही.
चेहऱ्यासारखं चेहरा असू शकतो
पण चारित्र्य नाही.
तुमच्या पाठीवर कोण थोपटतो
हे महत्वाचे आहे
तुमच्या खांद्यावर कोणाचा हात आहे
तुमच्याशी हात कोण मिळवतो
तुमच्यासोबत कोण चालतो
तुमची उपस्थिती महत्वाची आहे
तुम्ही स्वतःच भेट आहात
झोपण्यापूर्वी काहीतरी खा
स्वतःची काळजी घ्या
तुम्ही खूप मौल्यवान आहात
आणि आनंदाने झोपा
कोणालाही काहीही सांगण्याची गरज नाही
शांत राहून पण बरच काही बोलता येते
मन छोट करण्याची सवय
गरिबांची असते,
जो आनंद वाटतो आणि निघून जातो
तो राजा असतो!
पहा आजकालचे चांगले पती-पत्नीं
त्यांना भीती वाटते
की त्यांच्यात संशय निर्माण होईल.
चूक केली असेल देवाने पण माणसाला इतके मेंदू देउन इतके मन आणि बोलणारे तोंड देऊन
दुसऱ्या कोणाची काय गरज आहे?
जर तुम्ही स्वतःवर प्रेम करता,
तर तुम्ही ऐकटही आनंदी राहाल.
स्वास्थ विचारा
कसे आहात हे विचारा,
पण हे सांगू नका की
काय करायचं आहे
मागून पण मागितलात?
भेट मध्ये माझाच आनंद.
आता मला श्रीमंत व्हावं लागेल.
ऐका, जर तुम्ही मला स्मृतिचिन्ह दिले तर
मी ते गमावेन.
मला तर माझ्या हृदयाचा डबाच सांभाळता येत नाही
आयुष्य जगणे कठीण नाही
पण ते समजून घेणे खूप कठीण आहे.
कोणावर विश्वास ठेवण्यापूर्वी,
कोणाला समजून घ्यावे लागेल.
कोणाकडून विश्वासाची अपेक्षा करण्यापूर्वी,
स्वतः पण कोणावर विश्वास ठेवावे लागते.
चांगल आहे की कोणीतरी तिथपर्यंत पोहचले
जर घमंड राहिल नसत तर खुप दूर पर्यंत पोहचले असते
कोणाशी बोलण्यासाठी
'आठवण'
हे खूप सुंदर कारण आहे.
हातांच्या "मारण्यापेक्षा" टोमणे जास्त दुखावतात.
एखाद्याच्या मनात बसण्यासाठी बराच वेळ लागतो,
पण उतरून जाण्यासाठी एक क्षण पुरेसा आहे.
स्पर्श केल्याने मन पण जुडतात.
मनात काळ असणे म्हणजे पाप आहे.
सर्वांना समजतो..
कोणाशी तक्रार करत नाही.
सर्वकाही समजतो.
कोणाला नाराज करत नाही.
तुमचा पेन, छत्री आणि जोडा
कधीही तुमचा राहणार नाही.
कारण जे लोक ह्या वस्तू मागतात,
ते ना परत करत नाहीत ना विकत घेत नाहीत
कुणाला उशी भेटो किंव्हा नाही भेटो
कुणाला उशी पाहिजे पाया खाली
मला लोकांचे रिकामे शब्द
ऐकायला आवडत नाही.
एकटा राहिलो तर आराम मिळेल
मला दगडांची आवड पण नाहीं
मला तर फुल सुगंध चंद्र आणि तारे आवडतात
एकटे राहणे देखील सुरक्षित वाटते
कोण कधी कोणाचा शत्रू बनू शकेल
सांगता येत नाही
-परशु…
आम्ही लिहिलेली ई-पुस्तके-
https://amzn.in/d/5xHTSVV
मी जे काही करतो
ते बरोबर करतो.
आणि त्या गोष्टीचा मला
थोडासाही पश्चात्ताप होत नाही.
मान्य करतो की
कमी भरपूर आहे माझ्यात.
जर गोष्ट ॲटिट्यूडची असेल तर
चांगले चांगले जळतात
सर्वांशी जमेल असं व्यक्तिमत्त्व नाहीं माझ.
बोटांवर मोजण्या इतकेच खास लोक आहेत माझे.
मी तर बर्बाद पण हसून झालो
मी स्वतःवर हसतो.
मला इजा करणाऱ्या, जा.
तू माझ्यावर नाही.
मी तुमच्यावर हसतो.
कोणाकडूनही काहीही अपेक्षा करत नाही.
कोणाकडूनही काहीही मागत नाही.
मी तो व्यक्ती आहे
ज्याला काहीही नको आहे.
जर काही मिळवायचे असेल
तर परिणाम पाहत नाही.
जर काही गमावतो,
तर पश्चात्ताप करत नाही.
माझ्यावर तिरस्कार करणाऱ्यांनो
चुकीचं समजू नका.
मी तुमच्याबद्दल विचार करत नाही
हो, मला खूप गर्व आहे स्वतःवर
पण माझा हा गर्व पण खूप चांगला आहे
मी गर्दीमध्ये जात नाही
कोणत्या रांगेत थांबत नाही
इच्छांना मारू शकतो
कोणासाठीही रडत नाही
कमी समजतो प्रत्येक गोष्टींना
वस्तूंना किंमत देत नाही
चंद्र आणि तऱ्यांना जरी पाहिलो
सौंदर्यावर मरत नाही
त्याच दिवशी, त्याच वेळी मी तिथे असेन
जर वचन दिले असेल तर ते पूर्ण पण करेन
जे मला आवडत नाहीत
त्यांच्याबद्दल मी विचार करत नाही
तोंडावर बोलू शकातो
पाठीमागे बोलत नाही
इतरांचे बोलणे लपून ऐकत नाही
जर ऐकलो तर त्यावर बोलत नाहीं
गर्दीत मी कमीच दिसतो.
मला भेटण्यासाठी एकटेच यावे लागते.
तुम्ही भेटू नका बोलू नका
काही फरक पडत नाही
कोणी मला विसरेल
हे शक्य नाहीं
काही खरेदी करायचे असेल तर
मी विचार करत नाही
मी पैसे मोजत नाही
जे वस्तू माझ्या हाताला लागेल ती माझी
मी किंमत विचारत नाही
मी तक्रार करत नाही
मला पश्चात्ताप होत नाही
म्हणत नाही की असं व्हायला पाहिजे होत
नाही म्हणत की असं झालं असत तर चांगल झालं असत
जे लोक त्यांचे शिष्टाचार विसरतात
मी त्यांचा आदरही करत नाही
जिथे पण जातो मनावर राज्य करतो
लोक मला प्रेमाने परशु म्हणतात
तुम्ही विनंती कराल आणि
मी सहमत नसेल, असं तर नाही
तुम्ही ऑर्डर कराल आणि मी ऐकेल,
असं पण नाही
ही तर खुप छोटी गोष्ट होती
जे मला भेटली नाही
जे लोक मला समजत नाहीत
त्यांना समजावून सांगणे मी पण आवश्यक समजत नाही
ऐका, जर तुम्ही मला विसरला असाल तर बोलणार
मी पण नाही
असेल कोणीतरी माझ्यापेक्षा पण चांगला
पण मी कोणासारखा नाही
माझ्यासारखा कोणीही नाही
वचन तोडता येत नाही
तत्व बदलता येत नाही
शब्दांवर जगतो
नाकारू शकत नाही
मला कधीही माफ करू नका
आवडत नाही
कोणी माझ्यावर दया दाखवलेलं
माझ्या आधी कोणी आले नाही
माझ्या नंतर कोणी येणार आहे
अनेक येतील,
पण माझ्यासारखे कोणीही येणार नाही.
कोणाला काय करायचं ते करू द्या
मी माझ्या धुंदीत जगणार
मी सर्वकाही सोडून देऊ शकतो
पण मी चुकीच्या लोकांना सहन करू शकत नाही
कोणीतरी येऊन मला सल्ला द्यावं
मी इतका मूर्ख नाही
तुम्ही ज्यांना घाबरता ना,
मी त्यांना पण अनेक वेळा फटकारले आहे
माझ्याशी न बोलण्याचा निर्णय घेणाऱ्या
तुझे तोंड आयुष्यभर पाहणार नाही
जास्त प्रेम सहन होत नाही
द्वेष आवडत नाही
सन्मान ची भूक नाही
अपमान आवडत नाही
कधी कधी भेटेन
रोज नाही
दिवसातून एकदा भेटेन
वारंवार नाही
उचलला नाहीत तर फोन एकदाच करेन
दुसऱ्यांदा नाही
मी कसा आहे ते विचारा
काय चाललंय ते विचारा
पण काय करायच ते सांगू नका
तुटलेले पान जुळत नाही
जळलेली वस्तू दुरुस्त होऊ शकत नाही
माझे मन कधीही तोडू नका
मी पुन्हा भेटत नाही
मला कधीही गमावू नका.
मी पूर्वीसारखा भेटत नाही
माझा विश्वासघात कधीही करू नका
मी पुन्हा विश्वास ठेवत नाही
मला जे मिळू शकत नाही
त्याची मला गरज नाही
मी जे मिळवू शकत नाही
त्याची मला ईच्छा पण नाही
मी कधीही कोणाकडे काहीही मागितले नाही
कोणालही नकार दिले नाही
जे पण मिळालं नशिबाने मिळालं
तरी पण लोकांची मन जळाल
मी करतो एक
आणि सांगतो एक
मी कोणीतरी दुसराच आहे
आणि दाखवतो एक
स्वतः कमावतो
स्वतःच खातो
कोणाच्या बापाकडून मागत बही
स्वतःच पितो
जगलो तुझ्या आधी
जगलो तुझ्या सोबत पण
मला असा तसा नको समजू
जगेन तुझ्याशिवाय पण
मला म्हणू नकोस wait please
मी निघून जाईन.
म्हणू नकोस busy now
मी सर्व विसरून जाईल.
जे लोक माझ्यासाठी थांबत नाहीत,
मी त्यांचा पाठेमागे पण जात नाही.
जर कोणी माझे मन तोडले
तर मी तत्याला पण माफ करू शकतो.
पण जर कोणी माझा विश्वास तोडला
तर मी त्यांला माझ्या आयुष्यातून काढून टाकतो.
हिशोबाचा पक्का आहे.
कोणीतरी रडवले आहे
रडवल्यानंतरच निघून जाईन.
मी तर बोलतोच ज्याला बोलायचं आहे
ज्याला माझ्याशी बोलायचे आहे,
त्याने येऊन भेटावे.
माझी जेव्हा ईच्छा असेल तेव्हा होते
माझी प्रत्येक गोष्ट माझ्या मूडवर असते
पूर्वी सारखं प्रेम संपून जात
पुन्हा त्याची कोणतीही गोष्ट आवडत नाही
दुःख नाही मला माझ्यापासून कोणी दूर गेल्याचा
एक वेळेस ज्याला विसरतो
त्याची आठवण येत नाही
खाईन तर स्वतः कमावलेलं
जर भाकरी नसेल, तर भूक पण नाही.
जे मोजून भेटेल ते मला नको
जर मी काही देतो तर खुल्या मनाने.
जर काही घेतो तर मनासारखं
मला बदलण्याबद्दल बोलणार्यांनो
माझं पण एक ऐका
मी जसा आहे तसा मी स्वतःसाठी ठीक आहे.
पहिल, तूम्ही स्वतःला बदला
एक वादळ आहे.
या वाऱ्याच्या झुळूकीला सांगा
त्याची दिशा बदलायला.
मला कोणी नकार दिलेल आवडत नाही.
मी कोणाकडूनही काहीही मागत नाही.
मी पहिल्या नजरेत ओळखतो की कोण कोणत्या टोकाला जाऊ शकते.
धोका देणाऱ्याला मी धोका देण्यापूर्वीच धोका देतो
मला दगडांची आवड पण नाही
मला तर फुले, सुगंध, चंद्र आणि तारे आवडतात.
मला कोणीतरी आवडते.
यावर विश्वास ठेवू नका.
मला स्वतःची वाईट प्रतिमा आवडत नाही.
जेव्हा मी बोलत नाही,
मी काहीही बोलत नाही.
आणि जेव्हा बोलतो,
तेव्हा बोलू देत नाही.
मला एका गोष्टीचं समाधान आहे की
मी कधीही कोणाचे मन तोडले नाही
कोणालाही धोका दिला नाही
कोणापासून दूर जात नाही
कोणाला सोडत नाही
परशु आहे
कोणाचा विश्वास तोडत नाही
आता लक्षात ठेवेन माझ्या चुका
काही चुका पुन्हा कधीही करणार नाही
आणि काही चुका पुन्हा पुन्हा करेन
ज्यांच्या अनेक इच्छा अनेक स्वप्न आहेत
ते खूप गरीब
मी तर असा पण श्रीमंत आहे
कोणीही मला दुर्लक्ष करू शकत नाही
मी फक्त त्यांनाच फॉलो करतो ज्यांना मी आवडतो
मी हजारोंपैकी एका व्यक्तीला आपलं मानतो
मी ज्याला आपलं मानतो त्याच्यात पूर्णपणे बुडून जातो
चांगल्यांना मी वाईट वाटतो
वाईटांना देखील वाईट वाटतो
जमत नाही कोणाशीही माझं
मी सर्वांना गमावतो
आम्ही लिहिलेली इतर पुस्तके-
जर देवावर प्रेम असेल तर संकोच का करावा? जर देवावर खोल भक्ती असेल तर भीती का बाळगावी?
वाईट क्षणीही हसेल.
जो मन माझ्या महादेवावर लावेल,
ज्याच्यावर माझ्या महादेवाची नजर असेल,
त्याला कोण पाडेल?
भक्तीत स्वार्थ नसतो.
एक भक्त त्याच्या देवावर निस्वार्थीपणे प्रेम करतो.
आठवण तर लोक देवाची पण काढतात
दुःखात
आनंदात विसरतात
नाव जपतात
भीतीने
आणि हसून विसरतात
तुम्ही प्रयत्न करा, देव तुमच्या मदतीसाठी कोणाला ना कोणाला तरी नक्की पाठवेल!
प्रत्येक दुःखानंतर, देव तुम्हाला सांगू इच्छितो की
तो नेहमीच तुमच्यासोबत आहे.
शिवबाबांचे फक्त नाव घेतल्याने प्रत्येक भीती नाहीशी होते.
शिवबाबांचे फक्त नाव घेतल्याने प्रत्येक दुःख नाहीसे होते.
***
आम्ही लिहिलेली इतर पुस्तके-
बदलणारे स्वभाव, बदलणारे हावभाव,
वेळेचे सोबती, शब्दांचे आपले,
विचारशीलतेची कमी, नियमांचे बांधलेले,
परिस्थितीचे सोबती, परिस्थितीचे आपले,
गरीब, बिचारे, घाबरलेले,
खोटे देखावे, खोटे ढोंग,
खोटी आश्वासने, खोटी स्वप्ने,
आजकाल समजून घेण्याचा नाही
नाराज होण्याचा काळ आहे
नाते जपतात कोण
तोडण्याचा काळ आहे
नात्यात नाते निभावले जातात
उपकार केले जात नाही
काही जण त्यांच्या प्रियजनांसोबत असतानाही एकटे असतात.
काही जण एकटे असतानाही प्रियजनांसोबत असतात
नात्यांमध्ये घालवलेले क्षण कधीच परत येत नाहीत. आपल्या लोकांचा सहवास कमी असतो
आणि आठवणी खुप असतात.
पाठीमागे हसणारे पाठीमागे वाईट बोलणारे
बरेच मिळतात.
आपला तर तो असतो
जो आपला अपमान सहन करू शकत नाही.
बदललो नाही मी
फक्त नाराज आहे आपल्या लोकांवर
खोट मोट नात.
हलका फुलका साथ.
फक्त गोड गोड बोलण.
आणि पातळ प्रेम.
आपल्या लोकांचे चेहरे पडताना पाहिले आहेत.
खूप जिवलग होते नाते
क्षणात बदलताना पाहिले आहे
जे प्रतेक गोष्टींशी पूर्वी सहमत असायचे
त्यांना त्यांच्या शब्दांवरून माघार घेताना पाहिले आहे.
आम्हाला आपलं माननाऱ्यांना
आमची संकटात आठवण येते
पुन्हा गरज पडत नाही
सुखात आम्हीं विसरले जातो
आज, किमान मी पुरेसा सुधारलो आहे
कोणालाही आपलं मानत नाही
कोणावरही विश्वास ठेवत नाही.
नातेसंबंध बेफिकीर होत आहेत
ते स्पष्टपणे नाही म्हणत नाहीत
ते मदत करू इच्छित नाहीत
किंवा ते करू शकत नाहीत
आम्ही लिहिलेली इतर पुस्तके-






















