आयुष्यात कधी कधी खूप काही मिळते,
सर्व काही गमावल्यानंतर.
कोणीही कोणाला आधार देत नाही.
कोणीही कोणाला समजून घेत नाही.
कोणीही कोणाला विसरलेले नाही.
कोणीही कोणाला कोणाच्या हाल वर सोडत नाही.
दिवस कसा तरी निघून जातो,
रात्री, स्वतःशी भेट होते.
कामी नाहीं आलो तर सर्वजण नाराज होतात
खिसा खाली असेल तर सर्वजण दूर जातात
कधीही बिमार पडू नका
नाहीतर आपले पण कंटाळून जातात
खोटा आहे मी. माझ्यावर विश्वास ठेवू नका.
हसत मरुन जाईन एक दिवस
कधी कधी वचन पूर्ण करायला ये
कधी आशा निर्माण करायला ये
भुकेल्या लोकांची गर्दी आहे या महागड्या शहरात
कधी धाडस देण्यासाठी ये
द्वेष स्वस्त आहे हृदयांच्या बाजारात
कधी प्रेम द्यायला ये
काही आणू शकत नसशील तर काय
कधी रिकाम्या हाताने भेटायला ये
गोंगाटात ऐकू येत नाही आवाज
कधी बोलायला ये
तुमच्याशी बोलत नाहीं आजकाल
याचा अर्थ असा आहे की
तूम्ही पण माझे मन तोडला आहात
पूर्वी तू सर्वात जास्त खास होतीस
आता सर्वांमध्ये एक आहेस
मी भेटत होतो तुला खास बनून
आता तुमच्या साठी मी सर्वांमध्ये एक आहे
आता कोणाला भेटण्यासरखं कारण नाही
कारण असेले तरी तशी परिस्थिती नाही
मला ओरडलो तरी शांत राहीन
मी सर्व काही विसरून जाईल
जर आपलं मानता मला
तर मार पण खाईल
बदलणारे हावभाव, बदलणारे स्वभाव,
वेळेचे सोबती, वेळेचे आपले,
आदर चा अभाव, परंपरेचे मार खाल्लेले
परिस्थितीचे सोबती, परिस्थितीचे आपले
घाबरलेले, बिचारे शांत शांत
खोटे दाखवणारे, खोटे बहाने,
खोटे आश्वासने, खोटी स्वप्ने,
नाही जे लोक माझ्या आयुष्यात आले होते
त्यांचा काहिच दोष नव्हता
बऱ्याच वेळा माझे वर्तन चुकीचे होते.
तुला तर आपलं मनात होतो मी
पण तुझ्यापेक्षा तर चांगले परके निघाले
मनातल्या गोष्टी सांगायचो तुला
पण तू तर परक्यांपेश्या जास्त परकी निघालीस
कोणाच्या दूर जाण्याने माणूस
जेवढ आतून तुटतो
तेवढं स्व त: ला आणि इतरांना समजतो
असाच आहे
सर्वांसोबत पण आहे
एकटा पण आहे
मला दाखवण्यापूर्ते नाते आवडत नाहीत
मी मनातून नाते निभावतो
भेटलात तर बोलू पण नका मला.
जर मन ठेवण्यासाठी बोलता
सर्वकाही समजतो
कोणाशी तक्रार करत नाही
सर्वांना समजतो
कुणाला नाराज करत नाही
मला रडवून ती सुध्दा रडली असेल
हे देवा मला पुन्हा एकदा माफ कर
ईच्छा नाही कोणाला त्रास देण्याची
पण प्रत्येक वेळा माझ्यासोबत असं होत
बघु वाटतं नाही कोणाचे दुःख
आणि माझ्याकडूनच कोणाचेतरी मन तुटतं
माझा मार्ग काट्यांनी भरलेला आहे
मी कोणासोबत नाही
मनात आग आहे
कोणावर नाराज नाही
माझी वेळ खराब आहे
हातातून सर्वकाही सुटलेलं आहे
तुझी गोष्ट नाहीं
माझ्यावर तर प्रत्येकजण नाराज आहे
मला रात्री शांती मिळते.
मी झोपतो आणि सर्वकाही विसरतो.
मी माझ्या प्रियजनांचे चेहरे फिकट होताना पाहिले आहे.
खूप खोल असलेले नाते
मी त्यांना एका क्षणात बदलताना पाहिले आहे.
सुरुवातीला, ते माझ्याशी सहमत असायचे,
मग मी त्यांना त्यांच्या शब्दांनवरून पालटताना पाहिले आहे.
काही तरुण होते, तर काही मोठे होते.
मी फक्त त्यांचा मोठेपणा पाहिले
झोप येत नाही, समाधान भेटत नाही
जीवन त्रास देतो, आराम भेटत नाही
जीव थोडा थोडा जातो, जगायला येत नाही
मरण येत नाही, आराम भेटत नाही
लोकांच्या शब्दाने आणि समज ने
मला नाराज केलं
नाहीतर चुकीचा आणि खराब मी थोडपण न्हवतो
कुणाला त्रास देणं ही सवय नाही माझी
काही वेळेसाठी कोणाचं माझ्यावर नाराज होन सहन झालं नाही
हा समजावण्याचा नाही
रागावण्याचा काळ आहे
नाते कोण जपतात
तोडण्याचा काळ आहे
वेळेनुसार माणसाची परिस्थीती बदलते
पण लक्ष्यात राहते की कोण कसं वागल होत
ज्या व्यक्तीचे मन प्रेमाने भरलेले असते
जो सर्वांवर प्रेम करतो
त्याला ठोकर आणि तिरस्कारा शिवाय
काहीचं भेटत नाही
अरे! मला वाटलं माझ्यासोबत चांगल का होत आहे
तर हे वाईट घडण्यापूर्वीची सुरुवात होती
कधी चांगल भेटत नाही
कधी चागलं होत नाही
सगळच चांगल झाल असत
जर मी चांगला नसतो
चुकीचा न्हवतो मी
काही लोकांना समजण्या मध्ये
पण जे पूर्वी हिरे होते
ते आता दगड झाले आहेत
दिवस थोडा विस्कळीत वाटतो.
काहीही चांगले वाटत नाही.
प्रकाशाची समस्या आहे.
कोणती आवाज चांगली वाटत नाही
मिठ चोळले आहे प्रत्येकाने
कोणता चेहरा चांगला वाटत नाही
मना ने मजाक केलं वेळेने फजिती
जीवन चांगले वाटत नाही
कोणापासून दूर होण्याचं दुःख
मरण चांगल वाटत नाही
विनाकारण लागली आग धू पसरला
लपली सुर्याची किरणे
आणि पाऊस चांगल वाटत नाही
तक्रारी मरतात ह्या मनात
माझी चुकी पण मान्य करतों
माझ्या लोकांवर माझ् प्रेम खुप आहे
त्यांच्या चुका पण विसरुन जातो
बोलावल्यावर येईन कुठेही
पण दोस्त किती वेळ थांबेल
सांगु शकत नाही
बदललो नाही मी
फक्त नाराज आहे आपल्या लोकांवर
ईच्छा आहे की
काही लोक माझी आठवण काढू नये
आठवण काढतील तर बोलतील
ईच्छा आहे की
काही लोक मला बोलू नये
बोलतील तर आठवण येईल
हे आजकालचे नाते आहेत
इथ व्यवहार होतात
तूम्ही येवढं मदत केलात तर
आम्ही एवढी मदत करतो
आता कोणती खुशी नाही
आणि दुःख पण नाही
थोडंसं प्रेम उरलय
ते स्वत: साठी आता
भरुन जाते पोट कधी कधी
मन तुटून तुकडे तुकडे झाल्यावर
मी कोणाला समजत नाही
ज्याला पण आजकाल समजतो
त्याच्यापासून दूर जातो
सर्वांसोबत राहून बघा
स्वत: साठी थोडा वेळ गरजेचा वाटतो
विसरुन गेलो तर भुक नाही
मनात आल तर काही खाल्ल पण नाही
मला जेंव्हा पण कोणी समजलं
चुकीचं समजलं
जो पण समजला
आर्ध समजला
मनाला लावून निघुन जाईन
मनात बसवून निघून जाईन
तू जींक
मी हारून निघून जाईन
रात्री सकाळच्या वाट पाहण्याने त्रास झाला
दिवसा रात्रच्या वाट पाहण्याने त्रास झाला
सुखाच्या शोधात राहतात सर्वजण
कोणाला दुःखाच्या वाट पाहण्याने त्रास झाला
उद्या काय होईल हे माहीत होत
ह्या आज ला त्या उद्याच्या वाट पाहण्याने त्रास झाला
हे कलयुग आहे
इथ तूम्ही जेवढं एखाद्याला आपलं मानाल
तेवढंच तो तुम्हाला परका असल्याची
जाणीव करून देईल
निघालो होतो स्वत: चे डोळे पुसायला
तर मिच दुःखी झालो
इकडे तिकडे बघितलो तर
सगळेच जख्मी होते
इथ कोणी कोणावर विश्वास ठेवत नाही
कोणी कोणाची मदत करत नाही
सर्वजण स्वत: साथी जगतात
कोणी कोणासाठी मरत नाही
काही विसरुन जाईल
काही हिसकावून घेतले जाईल
माणूस पण मातीचा
एक दिवस मातीत मिळून जाईल
तू काहीतरी असं करण्याचा प्रयत्न करू नकोस
काहीतरी असं बोलण्याचा प्रयत्न करू नकोस
जीव जाऊँ शकातो माझा
माझी परीक्षा घेऊ नकोस
मी पण काही लोकांना आपलं खास मानलं होत
पण ते सर्व दिमाकाने खेळले
एकटेपणा चांगला आहे
खोटं हसण्यापेक्षा
ईच्छा नसतानाही कोणालातरी बोलण्यापेक्षा
हो तर हो नाही तर नाही
मी नाही तर तू खरा
हो बरोबर
निघतो बोलण्याची ईच्छा नाही
मी जेव्हां पण काही चांगल करण्याचा प्रयत्न करतो
माझ्याकडून वाईटच घडतं
मिळत असतील इथ सहानुभूतीशील व्यक्ती
माझ्या जखमांवर तर सर्वजण मीठ चोळले आहेत.
काही लोकांना मी चांगला वाटलो नाहीं
कारण मी नाही माझी वेळ खराब होती
बघु वाटतं नाही आज सांगतो
रोज आपल्या लोकांच्या चेहऱ्यात
परक्यांना बघतो
मी तर माझ्या सवयीने बर्बाद झालो
आता तुच माझा पिछा सोड
कोणितरी म्हणतो की मी सर्वांपासून दूर जातो
खरं आहे कारण सर्वजण माझ्यापासून दूर जातात
कोणता सल्ला असेल तर द्या
मी माझ मन बदलेन
कोणतं औषध असेल तर द्या
मी स्वत: ला बदलेन
कोणितरी आठवण काढली माझी
स्वार्थापोटी
ईच्छा भरपुर होती आज कोणालातरी बोलायची
पण कोणीही असे न्हवते ज्याच्याशी मी बोलेन
आजकल माझी परिस्थीती ठिक नाही
लोकांचे वीचार ठीक नाहीत
मी आपलं समजावं कोणाला
ह्या भावना ठीक नाहीत
नात्यांसोबत घालवलेले क्षण पुन्हा परत येत नाहित
आपल्या लोकांची भेट कमी आणि आठवणी जास्त असतात
काय माहित काय तुटले
स्वप्न तुटले की मन तुटले
कोणावर मी नाराज झालोय की
कोणितरी माझ्यावर नाराज झाले
बार बार माझ्या मनाला ते शब्द टोचतात
ज्याला मी सर्वात जास्त खास मानलं
तोच मला खराब म्हणाला
आपले वस्तू आणि मन
कुणाला द्याल तर खराब होतील
कधी कधी समजत नाही हसायचं की रडायचं
या आयुष्यात, अनेक भूमिका कराव्या लागतात.
मी बार-बार जोडण्याचा प्रयत्न करत होतो
पण मनाचे टुकड़े टुकड़े झाले होते
काही चांगल होवो वा ना होवो
पण कोणी ना कोणी येतच
माझ मन तोडायला
मला खुप कमी लोकांनी समजले आहेत
जेंव्हा जेंव्हा मी कोणासाठी त्रासदायक झालो
तेंव्हा तेंव्हा सर्वांनी आपले आपले मत बनवले
सर्वजण बदलतात
कोणी वेळेनुसार बदलतात
कोणी बदलनाऱ्यांसाठी बदलतात
माझ्या नाराज होण्यामध्ये पण किती खारेपणा आहे
एक वेळेस दूर जातो कोणापासून तर पुन्हा येत नाही
मला आपलं म्हणणारे खुप आहेत
फक्त आपलं म्हणणारे खुप आहेत
काही चुकीचं बोललो असेन तर माफ करा मिञांनो
मी नशे मध्ये होतो
शराब पीना सेहत के लिए हानिकारक है
आज मी एवढं तरी सुधरलोय की कोणालाही आपलं मानत नाहीं
कोणावरही विश्वास ठेवत नाही
दुःख आहे
त्रासात आहे
विसरुन जा
जख्मी आहे
आम्ही लिहिलेली इतर पुस्तके-

